Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी या मतदारसंघातून लोकसभा लढवणार?
जळगाव दि २(प्रतिनिधी) - लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे प्रत्येक पक्ष विजयी होणाऱ्या उमेदवाराची चाचपणी करत आहेत. त्यातच भाजपा हा महाराष्ट्रात मिशन ४५ चे लक्ष्य बागळत कामाला लागला आहे. त्यामुळे भाजपाने आपल्या उमेदवारांचा अंतर्गत सर्व्हे केला…
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कॅबिनेटमध्ये जाहीर केलेली मदत अत्यल्प
मुंबई दि १(प्रतिनिधी)- राज्यात दुष्काळाची भयंकर स्थिती निर्माण झालेली असताना भाजपा सरकार त्याकडे गांभिर्याने पाहत नाही. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना केवळ घोषणाबाजी केली जात आहे. हे सरकार जाहिरातबाजीवर उधळपट्टी करते आणि शेतकऱ्यांना पैसे…
अजित पवार गट बारामती, सातारा, रायगड, शिरूर लोकसभा लढणार
मुंबई दि १(प्रतिनिधी)- एकीकडे लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढतच चालला आहे. पक्षात फूट पाडून अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना आव्हान दिले होते. तर आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे खासदार…
पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपा की काँग्रेसची हवा, अंदाज समोर
दिल्ली दि १(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत. तत्पूर्वी लोकसभेपुर्वी सेमीफायनल म्हणून ओळखली जाणारी पाच राज्यांची निवडणुक नुकतीच पार पडली. पाचही राज्यांचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे. पण…
निकष बाजूला ठेवा, शेतक-यांचे जितके नुकसान झाले आहे तेवढी मदत करा
नाशिक दि ३०(प्रतिनिधी)- मागील तीन चार दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तूर, कापूस, कांदा सोयाबीन या पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदर खरीप वाया गेले, बहुतांश भागात…
शेतकरी संकटात असताना शिंदेंच्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरड्या घोषणा
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे, हे वर्ष शेतकऱ्याचे मोठे नुकसान करणारे ठरले आहे. नैसर्गिक संकटात अडकलेला शेतकरी सरकारकडे मदतीची आशा लावून बसलेला असताना भाजपा सरकार मात्र केवळ घोषणाबाजी व जाहीरातबाजी करत…
मावळ लोकसभा मतदारसंघातून आमदार सुनिल शेळके लोकसभा लढणार?
पुणे दि ३०(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यापुढील सर्व निवडणुका महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशा होण्याची शक्यता आहे.पण काही जागांवर सर्वच पक्ष दावा करत आहेत.…
मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अटक होणार?
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माजी महापाैर दळवी यांना अटक करण्यात आली आहे. पण आता शिवसेना ठाकरे गटाचे…
काँग्रेसचे नेते अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार
मुंबई दि २९ (प्रतिनिधी)- अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने केलेल्या शेती व फळबागांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश…
दूधच्या दर निश्चितीमध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप करावा
अकोले दि २९(प्रतिनिधी)- दुधाला ३४ रुपये भाव मिळावा या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या संदीप दराडे, कॉ. अजित नवले आणि सहकाऱ्यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली, उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याची ही त्यांनी…