Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

अभिनेत्री माजी महिला खासदाराविरोधात अजामीनपात्र वाॅरंट जारी

दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- चित्रपट अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांच्याविरोधातील अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण रामपूर न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. लोकसभा निवडणुक दरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे वॉरंट जारी…

शेतकऱ्यांची दिवाळी अंध:कारमय करणाऱ्या भाजपा सरकारचा धिक्कार

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे सातत्याने सांगत आहोत त्याचा प्रत्यय आजही येत आहे. राज्यातील अनेक भागात दुष्काळ पडलेला असताना भाजपा सरकारने फक्त सत्ताधारी पक्षांच्या आमदारांचे मतदारसंघ असलेल्या ४०…

या आक्रमक महिला खासदारची खासदारकी रद्द होणार?

दिल्ली दि ९(प्रतिनिधी)- संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या प्रकरणात अडकलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर रोज नवीन आरोप करण्यात येत आहेत. त्याचबरोबर आता मोईत्रा यांची खासदारकी देखील रद्द होण्याची…

लोकसंख्या वाढीवर या मुख्यमंत्र्यांचे अश्लील वादग्रस्त विधान

पटना दि ८(प्रतिनिधी)- लोकसंख्या वाढीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहेत. पण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसंख्या वाढीवर वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे नितीश कुमार चांगलेच अडचणीत आले आहेत. भाजपा मात्र चांगलाच आक्रमक झाला आहे.…

राष्ट्रवादीत नवरा भाजपात बायको पण ग्रामपंचायतीत गुलाल बीआरएसचा

बीड दि ७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दोन हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. पण बीड जिल्ह्यात मात्र राज्यातील पक्षांच्या गर्दीत शेजारील…

भाजपा समर्थित १००० हून अधिक सरपंच विजयी, मविआचा धुव्वा

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यात झालेल्या २३५९ ग्रामपंचायतींपैकी १००० हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये भाजपा समर्थित सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीने राज्यात १७०० हून अधिक सरपंचपदाच्या जागांवर विजय मिळविला, असा दावा भारतीय जनता…

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यातील २ हजार ३२० ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आतापर्यंत ५८९ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे तर १३२ ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवत एकूण ७२१…

‘आता एवढी दहशत माजवायची आणि जे पाहिजे ते करून घ्यायचे’

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यात काही दिवसापूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता.सध्या सरकारने दोन महिन्याचा वेळ मागितल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणजेच ओबीसीतून आरक्षण देण्याची…
Don`t copy text!