Latest Marathi News
Browsing Category

विशेष

गोव्यात जाणाऱ्या वाहनांना आता टोल द्यावा लागणार; गोव्याच्या प्रस्तावाला गडकरी यांची मान्यता

सावंतवाडी प्रतिनिधी : गोवा राज्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना आता टोल भरावा लागणार असून हे टोल नाके गोव्याच्या एन्ट्री पाॅईट म्हणजेच पत्रादेवी व कोळे या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.तसा प्रस्ताव गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत…

मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा,बघा मोठी बातमी

बीड प्रतिनिधी - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये सभा झाली. यावेळी राज्य सरकारला इशारा देत मराठ्यांचे पुढचे आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार असल्याचे त्यांनी…

पालघर जिल्ह्यात 125 अनधिकृत शाळा ! मग पुणे जिल्ह्यात किती ?

गेल्या काही वर्षांत राज्यभरात अनधिकृत शाळांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, राज्यातील कोणत्याही भागात नवीन अनधिकृत शाळा सुरू झाल्यास संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना व्यक्तिश:…

“सरसकट आरक्षण शक्य नाही” जरांगे पाटलांनी 24 तारखेचा हट्ट धरू नये, बातमी सविस्तर नक्की…

         मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज (दि.21) सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले. या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय…

तीनशे किलो फुलांचा हार, दुतर्फा हजारो लोक; हिंगोलीत मनोज जरांगेंचे जंगी स्वागत

हिंगोली ; मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांचे हिंगोलीत आगमन झाले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांचे तीनशे किलो फुलांच्या हाराने स्वागत करण्यात आले. दोन जेसीबीने त्यांना हा हार घालण्यात आला.…

मोदींविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव म्हणजे काय रे भाऊ?

दिल्ली दि २७(प्रतिनिधी)- मणिपूरमधील हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य न केल्याने भाजपवर दबाव वाढवत विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात बुधवारी लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला. लोकसभा…

ओडीसातील रेल्वे अपघाता आधीही भारतात झालेत मोठे रेल्वे अपघात

दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी संध्याकाळी दोन पॅसेंजर आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला. यात जवळपास तीनशे लोकांचा मृत्यू झाला असून ९०० हून अधिक जखमी झाले आहेत. रेल्वेच्या डब्यांत…

बाळासाहेब ठाकरेंनीही दिलेला शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा

मुंबई दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे. पण या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले…

आपल्या देशातील आजवरच्या पंतप्रधानांचे शिक्षण काय?

दिल्ली दि ८(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधानांची पदवी बनावट असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तर भाजपाकडून मोदींच्या पदवीचे प्रमाणपत्र दाखवण्यात येत आहे. पण…

जेंव्हा पंतप्रधानांचा निषेध करत १०६ खासदारांनी दिला होता राजीनामा

दिल्ली दि २५(प्रतिनिधी)- सुरत न्यायालयाने मानहानीच्या एका प्रकरणात राहुल गांधींना दोन वषारची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे लोकसभा सचिवालयाने खासदार म्हणून अपात्र ठरवले आहे. 'मोदी आडनाव' बद्दल टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा…
Don`t copy text!