Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
विशेष
संजय राऊतांमुळे चर्चेत आलेला हक्कभंग प्रस्ताव काय असतो?
मुंबई दि १(प्रतिनिधी) - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून चांगलच राजकारण तापले आहे. महाराष्ट्राचे विधीमंडळ म्हणजे चोर मंडळ, तिथे सगळे चोर बसले आहेत, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.…
इतिहास नामांतराचा ऎतिहासिक कारणांना राजकारणाची किनार
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- केंद्र सरकारने ओैरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे पण या दोन शहरांची नावे बदलण्याचा संघर्ष खुप…
आदर्श विवाह पद्धतीचा अवलंब करून दोन शाळा केल्या डिजिटल
वणी दि १३(प्रतिनिधी)- वणी येथील युवा उद्योजक मनीष बुरडकर आपल्या महाविद्यालयीन आयुष्या पासून समाज हितासाठी काम करत होते. वणीत देखील त्यांनी या पूर्वी अनेक सेवा भावी उपक्रम राबविले. पुण्यातील डॉ गणेश राख यांच्या मार्गर्शनाखाली विदर्भात…
‘या बाळासाहेबाची त्या बाळासाहेबांना हात जोडून विनंती आहे’
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा करण्यात आली. आणखी पुढे काय करता येईल या सर्व गोष्टींचा त्या-त्या वेळेला जशी वेळ येईल तसा विचार केला जाईल.असे सांगत ही युती…
कुस्तीचे जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा ‘सिकंदर’
सोलापूर दि १५(प्रतिनिधी)- घरात असणाऱ्या अठराविश्वे दारिद्रातून कुस्तीतला प्रवास करत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. दुनियेचे ओझे पाठीवर वाहणाऱ्या आपल्या बापाच्या कष्टाचे ऋण या यशाने फेडणाऱ्या मल्लाचे नाव…
देशातील चार हजार आमदारापैकी सर्वाधिक आमदार कोणाकडे?
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- देशात गल्लीपासुन दिल्लीपर्यंत प्रत्येक पक्ष आपली सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील असतो सध्या भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. तर बहुसंख्य राज्यातही त्यांची सत्ता आहे. देशात भाजपाचे ३०४ खासदार आहे. तर काँग्रेसचे ५२ खासदार आहेत.…
युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत
पुणे दि ३(प्रतिनिधी)- अंधारच होता ज्यांच्या नशिबी, त्यांना प्रकाशाचे दान दिलं! तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधानही दिलं. भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटनेची अंमलबजावणी या देशात करण्यात…
एकनाथ शिंदेच नाही तर या मुख्यमंत्र्यांचा आहे बाबा आणि ज्योतिषांवर विश्वास
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका ज्योतिषाच्या भेटीला गेल्यामुळे महाराष्ट्राचे राजकारणात चांगलेच पेटले आहे.एकनाथ शिंदे हे त्यांचे आणि सरकारचे भवितव्य काय हे पाहण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील ईशानेश्वर मंदिरात…
अशा पद्धतीने शरद पवारांनी जिंकली होती घड्याळ चिन्हाची लढाई
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात लढाई सुरू होती. पण निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव गोठवले आहे. पण ब-याच जणांना माहित नसेल की आज शिवसेनेत जी…
…असे मिळाले होते शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह!
मुंबई दि ९(प्रतिनिधी) - निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव तात्पुरते गोठवले आहे. त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हे ३३ वर्ष जुने नाते आता संपुष्टात आले आहे. यामुळे मुळ शिवसैनिक दुखावला आहे. आता इथून पुढे ठाकरे…