‘आता एवढी दहशत माजवायची आणि जे पाहिजे ते करून घ्यायचे’
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यात काही दिवसापूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता.सध्या सरकारने दोन महिन्याचा वेळ मागितल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणजेच ओबीसीतून आरक्षण देण्याची…