‘ताईने सुंदर कोकण दाखवून पैसे कमवले आणि आता…
रत्नागिरी दि ११(प्रतिनिधी)- सध्या बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. कोकणात सुरू असलेल्या वारसू प्रोजेक्टला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. तसेच बारसू रिफायनरीवरून सोशल मीडियावर कमालीची चर्चा सुरू आहे. पण…