Latest Marathi News
Browsing Tag

Chandrashekhar bawankule

कसिनोमधील फोटो व्हायरल करून बदनामीचा प्रयत्न

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- कुटुंबासोबत सुट्यांवर असताना एका चुकीच्या पद्धतीने काढलेला फोटो व्हायरल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. दिवाळीच्या…

मोदींनी सिलेंडर वाढवून दिले, आम्ही काय माती खायची का?

वर्धा दि २(प्रतिनिधी)- भाजपाने महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. यंदा ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा संकल्प भाजपाने केला आहे. त्यातच भाजपाने संकल्प यात्रा काढत मोदींच्या कामाची माहिती दिली जात आहे. त्याचबरोबर लोकांमध्ये…

देवेंद्र फडणवीसांचा विजयरथ कुणीही रोखू शकणार नाही

पुणे दि १२(प्रतिनिधी)- शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पाठित खंजीर खुपसण्याचे काम केले.. असे अनेक प्रयत्न त्यांनी वेळोवेळी केले. तरीही देवेंद्र फडणवीस यांचा विजयरथ कुणीही थांबवू शकणार नाही, असा दावा भारतीय जनता पार्टीचे…

महाराष्ट्रातून १०० टक्के पंतप्रधान मोदींनाच समर्थन!

चिंचवड दि ११(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच हवे आहेत. मात्र त्यांना हरविण्यासाठी २८ पक्ष एकत्र आले असले, तरी देखील १०० टक्के पसंती मोदी यांनाच मिळणार, बारामतीही आम्हीच जिंकू, असा ठाम विश्वास…

येत्या निवडणुकीत शरद पवारांची शेवटची लढाई!

कोल्हापूर दि ७(प्रतिनिधी)- हिंदूहृ्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडून उद्धव ठाकरे हे शरद पवार गटाकडे गेले होते. तर शरद पवार सत्तेत असताना त्यांनी कुटुंब आणि जनतेलाही गृहीत धरले होते. यामुळे दोन्ही नेते एकटे पडले आहेत. शरद पवार तर…

शरद पवारांची ती विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच!

सांगली दि ५(प्रतिनिधी)- शरद पवार हे सध्या सरकारच्या विरोधात आहेत व त्यांना एखादा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काही विधाने करावी लागत आहेत. त्यांना आपला गट जिवंत ठेवण्यासाठी व आपले लोक बांधून ठेवायचे आहेत, असा चिमटा भारतीय जनता पार्टीचे…

महाराष्ट्रातही बिहारप्रमाणे ओबीसी समाजाचा डेटा तयार व्हावा

वर्धा दि २(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय, ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचे व ते वाचविण्याचे काम श्री .देवेंद्र फडणवीस यांनी केले, तर केंद्रातील मोदी सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून ओबीसींचे हित साधले आहे.…

कोणत्याही गोष्टीचा निगेटिव अर्थ काढणे, चुकीचेच!

नाशिक दि २५(प्रतिनिधी)- भाजपाचे कार्यकर्ते बुथ स्तरावर चांगले काम करीत आहेत. त्यांच्या कामाची प्रसिद्धी व्हावी यासाठी प्रयत्न करायलाच हवा. अनेकदा असे होते की घटना घडलीच नाही. अपूर्ण माहितीवर बातमी येते. बातम्या देण्याचा अधिकार पत्रकारांचा…

विरोधात बातमी लागू नये म्हणून पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर न्या

अहमदनगर दि २५(प्रतिनिधी)- भाजपाने लोकशाहीसाठी महाराष्ट्रात मिशन ४५ चे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजब सल्ला दिला आहे. त्यामुळे…
Don`t copy text!