Latest Marathi News
Browsing Tag

Maharashtra karnataka border

‘महाराष्ट्रातील सरकारमध्ये दम असेल तर इकडे या’

बेळगाव दि ७(प्रतिनिधी)- कर्नाटकने महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमाप्रश्नावरून वाद सुरु आहे. कर्नाटककडून प्रक्षोभक विधाने करण्यात येत असून कर्नाटक सरकार त्यांची पाठराखण करत आहे. पण त्याच वेळी…

शरद पवारांचा बेळगावला जाण्याचा इशारा अन् सुप्रिया सुळेंची ती पोस्ट व्हायरल

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपासून राज्यात कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण तापले आहे. आज महाराष्ट्रातील काही वाहनांवर बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर ‘कन्नड रक्षण वेदिका संघटने’च्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यानंतर…

कन्नड रक्षण वेदिकेचा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला

बेळगाव दि ६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येऊ देणार नाही असा इशारा देण्याऱ्या कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं आता महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. हिरबागेवाडी टोलनाक्यावर हा हल्ला झाला. महाराष्ट्राविरोधात…

भाजपाचे आमदार म्हणतात मुख्यमंत्र्यांची आश्वासने खोटारडी दिशाभूल करणारी

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला असतानाच शिंदे - फडणवीस सरकारमध्ये देखील वाद होत आहेत. जतच्या म्हैसाळ विस्तारित पाणी योजने बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा दिशाभूल करणारी असल्याचे म्हणत भाजपचे माजी आमदार…

सोलापूर जिल्ह्यातील या १८ गावांना जायचे आहे कर्नाटकात

सोलापूर दि ३०(प्रतिनिधी)-कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील काही गावे आणि अक्कलकोट तालुक्यावर दावा सांगितला होता. त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. ते ताजे असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी…

‘ती चाळीस गावेच नाही तर सोलापूर अक्कलकोटही कर्नाटकात घेऊ’

सांगली दि २४(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातील ४० गावे कर्नाटकात घेणार अशी घोषणाबाजी करत महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तापवणारे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे भाजपाच्या दोन राज्यातील…

सांगलीतील ४० गावे कर्नाटक राज्यात सामील होणार?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकारने नुकतीच कर्नाटक बरोबरचा सीमाप्रश्न सामंजस्याने सोडवण्यासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. पण कर्नाटकने कुरापत काढत सीमा भागातील मराठी गावं महाराष्ट्रात येणे तर सोडाच पण आता कर्नाटक सरकारने…
Don`t copy text!