Latest Marathi News
Browsing Tag

Nana patole

नाना पटोले लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार?

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाही आहेत. कारण नाना पटोलेंवर अगोदरच त्यांच्या पक्षातील नेते नाराज असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. पण आता महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष…

नाना पटोलेंचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद जाणार?

मुंबई दि १०(प्रतिनिधी) - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात पक्षांतर्गत असंतोष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीत पक्षातील गोंधळ समोर आला होता. या वादाचे खापर नाना पटोले यांच्यावर फोडण्यात आला…

नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीपासून सुरु झालेला काँग्रेसमधील सावळा गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यात नाना पटोले यांच्याविरोधात पक्षातील असंतोष समोर येत असून आता काँग्रेस हायकमांडकडे थेट नाना पटोले यांना…

‘या’ कारणांमुळे नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार?

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- सत्यजित तांबे यांच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून  काँग्रेस पक्षात सुरु झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. आता काँग्रेस हाय कमांडने याची दखल घेतली आहे. त्यामुळे आता घडामोडींना वेग आला असून नाना पटोलेंची…

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीबद्दल व्यक्त केलेली नाराजी, पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घडवून आणण्यात आलेले अपयश यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेस…

‘नाना पटोलेंसोबत काम करणे अशक्य’

अहमदनगर दि ६(प्रतिनिधी)- नाशिक पदवीधरच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद अजून संपण्याचे नाव घेत नाही तांबे पटोले वादात आत्तापर्यंत शांत असलेले बाळासाहेब थोरात यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना…

… ‘या नंतर काँग्रेसचे इतके आमदार भाजपा फोडणार’

ओैरंगाबाद दि ५ (प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील १६ आमदार सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्यास भाजपचा प्लॅन बी…

हिंदूंचे सरकार म्हणवणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी वाऱ्यावर

मुंबई दि २ (प्रतिनिधी) - अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे, ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित ईडी सरकार हे हिंदू हिताचा केवळ दिखावा करत आहे. प्रत्यक्षात…
Don`t copy text!