Latest Marathi News
Browsing Tag

Rahul gandhi

निवडणुकीतील पराभवाच्या भितीनेच नॅशनल हेराल्डवर कारवाई

मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पाचही राज्यात भाजपाचा पराभव होत असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल…

राहुल गांधींना घाबरून भाजपाची रावणप्रवृत्ती बदनामी करण्यावर उतरली

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- हिंदु-मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करुन तसेच जाती-जातीमध्ये द्वेष पसरवून सत्तेच्या जोरावर भाजपा देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र संविधान, लोकशाही व देशातील एकता व अखंडता कायम रहावी यासाठी संघर्ष करत आहेत.…

मोदी सरकारकडून सर्वसामान्य जनतेची लुट, तर राहूल गांधी…

नागपूर दि ८(प्रतिनिधी)- भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षातर्फे पत्रकारपरिषदा, भारत जोडो पद यात्रा आणि सभांचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस नेत्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये…

मोदी सरकारने देशातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकला

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी आजच्या दिवशी २०२२ साली कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटर पदयात्रा काढून भारत जोडण्याचे काम केले. केंद्रातील मोदी सरकारने मागील ९ वर्षात देशात केवळ सामाजिक भेदभाव निर्माण करुन…

या अभिनेत्रीला करायचे आहे राहुल गांधी बरोबर लग्न?

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- खासदार राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत. पण त्याचबरोबर त्यांच्या लग्नाची चर्चा देखील सुरु झाली आहे. सोनिया गांधी यांना देखील एका महिला नेत्याने राहुल गांधी…

राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय व हुकुमशाहीला चपराक

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीचे काँग्रेस पक्ष स्वागत करत असून हा सत्याचा विजय आहे. देशात हुकुमशाही व मनमानी कारभार सुरु असून या शक्तींच्या विरोधात काँग्रेस न डगमगता उभी…

मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा खासदार होणार

दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी आडनाव प्रकरणा'त मोठा दिलासा मिळाला आहे. मानहानी प्रकरणी दोषी आढळल्याने सुरत न्यायालयाने त्यांना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.…

भ्रष्ट भाजपाचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे व चुकीचे आहेत, त्यापाठीमागे भाजपाचा हात आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांच्यावर…

ललित मोदी, निरव मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कोण लागतात?

मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- राहुल गांधी यांच्याविरोधात खोटी तक्रार करुन राजकीय द्वेषातून जाणीवपूर्वक कारवाई केलेली आहे. राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाचा अपमान केलेला नाही परंतु राहुल गांधी यांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपा गलिच्छ राजकारणातून…

पंतप्रधान मोदी ५० दिवसानंतरही मणिपूर हिसांचारावर गप्पच, मोदी रोमचे निरो

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- मणिपूरमध्ये सुरु असलेला हिंसाचार ५२ दिवसानंतरही शमलेला नाही आणि पंतप्रधानही या हिंसाचारावर साधा ‘म’ सुद्धा काढत नाहीत हे या देशाचे व मणिपूरी जनतेचे दुर्भाग्य आहे. ‘रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता’ या…
Don`t copy text!