अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं ; राज्यातील पुढचा मुख्यमंत्री कोण ?
आगामी विधानसभा निवडणूक राज्यातील महाविकास आघाडीसह महायुतीसाठी महत्त्वाची आहे. कारण मागील पाच वर्षात राज्यात तीन सरकारं स्थापन झाली. त्यात महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली…