Latest Marathi News

एकनाथ पवार यांचा ठाकरे गटाकडुन विधानसभेची उमेदवारी निश्चित?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पक्षनेते एकनाथ पवार यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पवार यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला खिंडार पडले…

पुण्यात दुचाकीला वाचावताना बस स्टाॅपवरील पाच जणांना उडवले

पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुण्यात सुरु असलेली अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज पहाटे पुन्हा एकदा पुण्यात भीषण अपघात झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघातात तीन महिला आणि एका लहान मुलाला दुखापत झाली आहे.…

महाराष्ट्राची क्रश असणारी अभिनेत्री उतरणार राजकारणात?

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- आज दसरा सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. आज अनेक पक्षाचे दसरा मेळावे पार पडले. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील दसरा मेळावा पार पडला यावेळी मंचावर संगीतकार व गायक शंकर महादेवन यांच्याबरोबर मराठमोळी अभिनेत्री…

निकषांच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नका, दुष्काळ जाहीर करा

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यात बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला सोसाव्या लागत आहेत. अशी परिस्थिती असताना फक्त ४० ते ४२…

उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीचा हटके उखाणा सोशल मिडीयावर व्हायरल

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. आपली राजकीय वक्तव्ये, गायन आणि माॅडर्न लुक यामुळे त्यांची नेहमीच चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत.…

मोठी बातमी! राणे यांची राजकारणातून अचानक निवृत्ती

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूका जवळ आल्याने सर्व इच्छुक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पण त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणामधून…

.. तर शब्द न पाळणारे मुख्यमंत्री असा संदेश सर्वत्र जाईल

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- मराठा समाजाचे आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत आज संपणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील उद्या पुन्हा एकदा उपोषण सुरु करणार आहेत. त्याचबरोबर मराठा समाजाकडून…

फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया शरद पवार यांनीच रोवला

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया महाराष्ट्रात कुणी रचला असेल तर तो @PawarSpeaks यांनीच अनेकांची घरं फोडली, काका-पुतण्यांमध्ये पवारांनी उभा केलेला संघर्ष महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. अशा शब्दात भाजपाने शरद पवार गटाला…
Don`t copy text!