Latest Marathi News

आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी भाजपा सरकारला १० वर्ष का लागावी ?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ट्रिपल इंजिन सरकारची आरक्षणप्रश्नी स्पष्ट भूमिका नसल्याने हा गुंता वाढत चालला आहे. समाजा-समाजात संशय वाढत चालला आहे. राज्य…

आपल्याला या काळात ताणतणाव आल्यासारखे वाटते पण..

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरला ओळखले जातात. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतुन ते घराघरात पोहोचले होते. आणि या ठिकाणीच त्यांची प्रेम कहाणी फुलली. आणि त्यांनी थेट एकमेकांना…

हमीभावाचे गाजर दाखवून सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचे गाजर दाखवून केंद्र सरकारने सत्ता मिळविली. केंद्रीय मंत्रिमंडळाने १८ ऑक्टोबरला हंगाम २०२४-२५ च्या रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले. ही हमीभावाची वाढ केवळ कागदी खेळ आहे. नऊ वर्ष जनता केंद्र…

राज्य सरकारच्या जाहिरातीवर जोरदार हल्लाबोल

नांदेड दि २२(प्रतिनिधी)- मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे का? असा सवाल करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारच्या जाहिरातीवर हल्लाबोल केला…

बिग बॉस`मुळे वकील सना रईस खानला सोडावी लागणार वकील?

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- टेलिव्हिजन वरील लोकप्रिय शो बिग बाॅसची सुरूवात झाली आहे. त्याचबरोबर वादालाही सुरूवात झाली आहे. पण बिग बाॅसमध्ये सहभागी होणे, एका स्पर्धकाला चांगलेच महागात पडले आहे. कारण या शोमध्ये सहभागी झाल्यामुळे वकिलीची सनद रद्द…

भाजपने नौटंकी करण्यापेक्षा एकनाथ शिंदे, अजित पवारांना माफी मागायला सांगावी

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- देवेंद्र फडणवीस व भाजपा यांनीच राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले आहे. राज्यात येणारे प्रकल्प गुजरातला पळवले आणि सरकारी नोकर भरतीचा खेळखंडोबा करुन तरुणांचे आयुष्य बरबाद केले आहे. त्यामुळे ही आंदोलनाची…

आरक्षण संपुष्टात आणणारा भाजप कोणालाही आरक्षण देणार नाही

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- आरक्षण प्रश्नावर भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत. फडणवीस ओबीसी समाजासमोर एक भुमिका मांडतात तर मराठा समाजाबद्दल दुसरी भूमिका मांडतात. आरक्षणाचा प्रश्न फक्त काँग्रेस पक्षच…
Don`t copy text!