‘ठाकरे सरकार पाडण्यासाठी बंडाची सुरुवात फडणवीसांच्या आदेशाने’
धाराशिव दि २८(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत फूट पाडत भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केले. पण या बंडाबाबत मंत्री तानाजी सावंत यांनी मोठा गाैप्यस्फोट केला आहे. या बंडाच्या पाठीमागे भाजपचा हात असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली…