Latest Marathi News

वडिल रागावल्याने मुलाने रेल्वे स्थानकावर केले भलतेच कृत्य…

फिरोजाबाद दि ८(प्रतिनिधी)- आई वडिल नेहमी आपल्या मुलांची काळजी करत असतात.त्यातून ते अनेकदा आपल्या मुलांना सल्ला देत असतात पण आजकाल काही मुलांना आपल्या आईवडिलांनी दिलेला सल्ला आवडत नाही, त्यातुन ते कधीकधी टोकाचा निर्णय घेतात असाच काहीसा…

नाशिकमध्ये पुन्हा एकदा बर्निंग बसचा थरार

नाशिक दि ८(प्रतिनिधी)- नाशिक- औरंगाबाद रोडवरील खासगी बसला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील वणी येथे एका बसला आग लागल्याची घटना घडली. पण सुदैवाने बसमधील प्रवासी बचावले आहेत. नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी गडावर…

अपघात इतका जबरदस्त की धडक बसताच तरुण हवेत उडाला

चाकण दि ८(प्रतिनिधी) - दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज तर अपघातवार आहे की काय अशा घटना घडत आहेत नाशिकमध्ये बसला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील चाकणमधील आंबेठाण चौकात…

लग्नास नकार दिल्याने मुलीसोबत भयंकर कृत्य

रांची दि ८(प्रतिनिधी)- लग्न करण्यास नकार दिल्याने एका विवाहित तरूणाने एका तरुणीला अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना झारखंडमध्ये घडली आहे. या हल्ल्यात मुलगी इतकी भीषण भाजली गेली की काही तासातच तिचा मृत्यू झाला. अंकिता हत्या प्रकरणाची…

अपघात होताच बसने पेट घेतल्याने प्रवाशांचा होरपळून मृत्यू

नाशिक दि ८(प्रतिनिधी)- नाशिक -औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात एक खासगी बस जळून खाक झाली. ही आग एवढी भीषण होती की त्यात १४ पेक्षा अधिक प्रवाशांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला. पहाटे ४ वाजून २०…

…म्हणून ‘या’ नेत्याने वाटल्या कोंबड्या आणि दारू

तेलंगाणा दि ७(प्रतिनिधी)- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांचा पक्ष राष्ट्रीय करणार असल्याची घोषणा केली आहे तेलंगाणा राष्ट्र समिती ऎवजी त्यांच्या पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती असणार आहे. त्यामुळे पक्षातील नेते आणि…

….म्हणून पतीने पत्नीचा खून करत काढला पळ

मिरज दि ७(प्रतिनिधी)- मिरज तालुक्यातील बामणोली येथील सुनंदा कुमार जाधव या विवाहित महिलेचा घरगुती वादातून पतीनेच डोक्यात बांबूने जोरदार वार करत खून केला आहे. सतत वाद होत असल्याने पतीने पत्नी सुनंदाचा खून केला. पण त्यानंतर त्याने पळ काढला…

आता आठवीपर्यंतची ढकलपास पद्धत बंद होणार?

मुंबई दि ७(प्रतिनिधी) - प्राथमिक शाळेत शिकणा-या विद्यार्थी आणि पालकांसाठी आताच्या घडीला सर्वात मोठी बातमी आहे. राज्यात तिसरीपासून पुन्हा परीक्षा होणार असल्याचे संकेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.त्यामुळे आठवी पर्यंत…

देवासमोर कान पकडत चोरट्याने देवाच्या दानपेटीवरच मारला डल्ला

दिल्ली दि ७(प्रतिनिधी) - आजकाल अनेक ठिकाणी चो-या दरोडे पडल्याच्या बातम्या आपण पाहत वाचत असतो, पण सध्या एका अनोख्या चोरीची चर्चा रंगली आहे. यात एका चोराने मंदिरात देवाचे दर्शन घेत देवाच्या दानपेटीवरच डल्ला मारला आहे. या चोरीची घटना…

‘अडीच वर्ष आम्ही सरकार आणण्यासाठी प्लॅनिंग करत होतो’

पुणे दि ७(प्रतिनिधी)- "दोन अडीच वर्षे मी म्हणत होतो की, आपलं सरकार येणार, मी काही वेडा नव्हतो, मला माहिती होत की आपलं सरकार येणार.अडीच वर्ष आम्ही सरकार आणण्यासाठी प्लॅनिंग करत होतो. अडीच वर्षे लागले पण सरकार आणले, असे वक्तव्य चंद्रकांत…
Don`t copy text!