Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

केंद्रात मंत्रीपद घेतले नाही, विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने राज्यात ८० जागांची मागणी

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला फारसे यश मिळाले नाही. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद हवे होते.परंतु भाजप श्रेष्ठींकडून त्यांना…

शेअर मार्केटच्या घसरणीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाच्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. परंतु आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. बाजारातील प्रचंड घसरणीबाबत सेबी आणि केंद्र सरकारकडे माहिती मागणारी याचिका सर्वोच्च…

मनोज जरांगे पाटलांची उपोषणाला बसत मोठी घोषणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी गैरसमजात राहू नये. तुम्ही 10 टक्के आरक्षण दिले फजिती सुरू आहे. मी फडवणीस यांच्या शब्दाला विरोध करत नाही. महाविकास आघाडीनेही आमचे प्रचंड नुकसान केले आहे.मात्र तुम्ही आता नुकसान केले आणि त्यांनी अगोदर केले.…

मराठ्यांना दोन्ही वेळा आपण आरक्षण दिलं, पण मतं मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या पारड्यात गेली…

आपली लढाई ही तीन पक्षांविरोधात नव्हती, त्यांनी तयार केलेल्या नॅरेटिव्हविरोधात होती, त्यामुळे राजकीय गणितात आपण कमी पडलो असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.विशेषत: मराठवाड्यातील निकालाचं मला आश्चर्य वाटतं, मराठा…

तटकरेंचा पत्ता कट, अजितदादांचा खास माणूस घेणार केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

नरेंद्र मोदी हे उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत भाजप आणि एनडीएतील मित्र पक्षांचे खासदारही मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एकूण 36 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.त्यात महाराष्ट्रातील भाजपच्या चार मंत्र्यांची नावे चर्चेत…

मनोज जरांगेंचा आर या पारचा नारा, आमरण उपोषणाला सुरुवात, मोदींना साकडे घालणार

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार केला आहे. 4 जून रोजी उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी आता आमरण उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाला ओबसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयरेची अंमलबजावणी यासाठी त्यांनी…

नरेंद्र मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा घेणार PM पदाची शपथ

लोकसभा निवडणूक २०२४ च्या विजयानंतर, NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी रविवार सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे.या लोकसभा निवडणुकीत…

सरकार आल्यावर मराठ्यांना OBC मधून आरक्षण देऊ असं शरद पवारांनी मनोज जरांगेंना लिहून द्यावं –…

शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटलांना असं लिहून द्यावं की त्यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील मराठ्यांना आम्ही 10 टक्के ओबीसीमध्ये आरक्षण देऊ असेही सदाभाऊ खोत म्हणाले.जरांगे फॅक्टरचा सुद्धा महायुतीला तोटा झाल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. शरद…

बावनकुळेंकडून एकनाथ शिंदेंवर दबाव; शहांकडे कारवाईची मागणी करणार

अठराव्या लोकसभा निवडणुकीचे जाहीर झाले असून महायुतीला राज्यात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. महायुतीतील भाजपाने 09, शिवसेना शिंदे गटाने 07 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता आलेला आहे.राज्यातील…

मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं…

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता प्रत्येक मतदारसंघातील विजयाचं विश्लेषण आणि कारणमिमांसा होत आहे. राज्यातील काही महत्त्वाच्या लढतीपैंकी एक अससेल्या बीडमधील पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं…
Don`t copy text!