Latest Marathi News
Browsing Category

देश/विदेश

पोलिसांनी केला एन्काऊंटर, घरात घुसून दोघा सख्ख्या भावांची केली हत्या, बघा नेमक तिथे काय घडल ?

देशाला हादरवणारी घटना उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी घडली. एका सलून मालकाने तीन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला, यात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी एका…

घरात घुसून दोघा सख्ख्या भावांची केली हत्या, राज्य हादरले..बघा सविस्तर बातमी

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात घडलेल्या थरारक घटनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी एका सलून मालकाने तीन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला, यात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर काही…

आचारसंहिता म्हणजे काय ? आचारसंहितेचे नियम काय सांगतात नक्की वाचा

लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज दुपारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मतदानाच्या तारखा जाहीर झाल्याच्या दिवसापासून या देशात निवडणूक आचारसंहिता लागू होईल.देशात स्वतंत्र निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने बनवलेल्या नियमांचे म्हणजेच आचारसंहितेचे पालन करणे…

निवडणुकांचं बिगूल वाजलं..महाराष्ट्रासह 15 राज्यांत राज्यसभेची निवडणूक जाहीर

नवी दिल्ली - देशभरात लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यसभेतील जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. देशातल्या १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागा भरण्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी द्वैवार्षिक निवडणुका होणार आहेत, असे निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केले.…

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला.. 14 जणांचा जागीच मृत्यू

MAHARASHTRA KHABAR NEWSआसाममधील डेरगावमध्ये भीषण अपघात झाला असून अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 27 जण गंभीर जखमी आहेत. बुधवारी (3 जानेवारी) सकाळी 45 जणांना घेऊन जाणारी बस आणि ट्रक यांच्यात भीषण टक्कर झाली आणि अपघात झाला. घटनेची…

‘इंडिया’ चे ‘भारत’ करताना होणार ‘एवढ्या’ कोटींचा खर्च

दिल्ली दि ६(प्रतिनिधी)- देशात सध्या इंडिया विरूद्ध भारत असा सामना रंगलेला आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात भाजपा इंडियाचे नाव भारत करण्याचा प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. भाजपा विरोधात विरोधकांनी बनवलेल्या आघाडीचे नाव इंडिया असल्यामुळे सध्या…

एैतिहासिक! भारताचा तिरंगा चंद्रावर डाैलाने फडकला

बेंगलोर दि २३(प्रतिनिधी)- सारा देश आणि जग ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आणि महत्वाचा टप्पा पूर्ण करत भारताचे चंद्रयान आज चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले आहे. भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतर…

चांद्रयान ३ ची चंद्रावर लँड होण्याची तारीख आणि वेळ ठरली

दिल्ली दि २०(प्रतिनिधी)- इस्रोचे बहुप्रतिक्षित मिशन चांद्रयान३ लवकरच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. इस्त्रीने लँडिंगची तारीख जाहीर केली आहे. चांद्रयान ३ मोहिमेने आजच अंतिम डिबूस्टिंग टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला होता, त्यानंतर…

बॉस सोबत रोमान्स करणं तिला पडलं भारी…..

गाझियाबाद - एका युवतीने तिच्या बॉसवर मनापासून प्रेम केलं, पण त्याच प्रेमामुळे तिचा घात झाला. तिला हकनाक जीव  गमवावा लागला. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. तरूणीचा नाद सोडण्यास सांगूनही पती ऐकत नाही हे…
Don`t copy text!