Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
आमचे स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केले, आभारी आहे”; फडणवीसांचा टोला
लोकसभेसाठी रणधुमाळी सुरू झाली असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत.आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच शरद पवारांनी काँग्रेसला…
विखे मनाने अगदीच भिकारी निघाले जगतापांनी थेट विखेंचा बापच काढला
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार आता टोकाला पोहचला आहे. थेट एकमेकांकडून वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप होतांना पाहायला मिळत आहे.'माझ्या एवढी इंग्रजी निलेश लंके यांनी बोलून दाखवल्यास आपण उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचं म्हणत भाजप…
देवेंद्र फडणवीसांचे मराठा समाजाविरोधात दुसरे षड्यंत्र मनोज जरांगेंची टीका
अशोक चव्हाण यांच्यासोबत काय घडले, हे मी पाहिले नाही. परंतु, हे मराठ्यांविरोधातील षड्यंत्र आहे आणि हे देवेंद्र फडणवीसांनी रचले आहे. तुम्ही गोरगरिबांच्या मुलांवर केसेस दाखल करत आहात.मराठा आरक्षणाविषयी घोषणा देणे पाप आहे का, हा सूड उगवण्याचा…
पंतप्रधान मोदींनी सभेला आलेल्या लोकांची का मागितली माफी
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे पोहोचले. यावेळी पंतप्रधानांनी जाहीर सभेला आलेल्या लोकांची माफी मागितली. मी तुमची माफी मागतो, असं मोदी म्हणाले."आम्ही लोकांनी जो विचार केला होता,…
पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील लढत ?
लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. त्यातच आता महाराष्ट्रातही सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, राज्यात शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.शिंदे गटाचे नेते आढळाराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच…
आता रामराज्य येणार, मग गेली १० वर्षे रावण राज्य होते का? प्रणिती शिंदेंचा भाजपावर टीका
ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती विरोधकांचा प्रचार सुरू आहे, ते पाहून येणाऱ्या काळात माझ्यावरती वैयक्तिक आणि माझ्या कुटुंबावरती चुकीचे आरोप केले जातील.चुकीची माहिती पसरवून चारित्र्यहणन करण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. गेल्या दहा वर्षांत…
उधमपूर मतदारसंघातील तीन प्रमुख उमेदवार काेट्यधीश ,संपत्तीत माेठी वाढ
जम्मू-काश्मीर मधील उधमपूर मतदारसंघातील तीन प्रमुख उमेदवार काेट्यधीश आहेत. त्यांनी लाेकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्या. त्यावेळी सादर केलेल्या शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीची माहिती मिळाली.याठिकाणी १९ एप्रिल राेजी मतदान हाेणार…
‘या’ चार जागांवर अजून उमेदवार घोषित नाहीच! कोण कोणाविरुद्ध लढणार?
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अजूनही काथ्याकूट सुरूचअसला तरी आतापर्यंत 26 लढतींमध्ये कोण कोणाविरुद्ध लढणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे.राज्यात आतापर्यंत भाजप, काँग्रेस, शिंदे गट, ठाकरे गट पक्षाकडून 61 उमेदवार घोषित…
लोकसभा निवडणूक : 44 टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे पहा सविस्तर बातमी
लोकसभा निवडणुकीची चर्चा सगळीकडे सुरु झाली आहे. प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.एडीआरच्या या अहवालानुसार, 514 लोकसभा खासदारांपैकी 225 म्हणजेच 44 टक्के…
श्रीनिवास पाटील यांची लोकसभेच्या रिंगणातून माघार साताऱ्याचा पुढील उमेदवार कोण ?
लोकसभा निवडणूक जाहीर होताच देशासह राज्यातील राजकारणात रोज नव्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. त्यातच आता सातारा लोकसभा मतदारसंघातुन मोठी बातमी समोर येत आहे. याठिकाणचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील…