Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजपाचा दणदणीत विजय

दिल्ली दि ३(प्रतिनिधी)- संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि लोकसभेची सेमीफायनल म्हणून चर्चिल्या गेलेल्या चार राज्यातील निकाल आज अखेर जाहीर झाला. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. तर तेलंगाणात…

मुख्यमंत्रिपद जाणार म्हणून एकनाथ शिंदेंचे कुणीच ऐकत नाही

मुंबई दि २(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांचे मंत्रीपद कधीही जाऊ शकते. तसेच अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या अनेक तारखा जाहीर करण्यात…

महाराष्ट्रातील माजी मंत्र्याच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला, दगडाफेक करत ऑइल फेकले

जालना दि २(प्रतिनिधी)- माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांकडून टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यानंतर घोषणाबाजी केल्याची माहिती समोर आली आहे.…

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी या मतदारसंघातून लोकसभा लढवणार?

जळगाव दि २(प्रतिनिधी) - लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे प्रत्येक पक्ष विजयी होणाऱ्या उमेदवाराची चाचपणी करत आहेत. त्यातच भाजपा हा महाराष्ट्रात मिशन ४५ चे लक्ष्य बागळत कामाला लागला आहे. त्यामुळे भाजपाने आपल्या उमेदवारांचा अंतर्गत सर्व्हे केला…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कॅबिनेटमध्ये जाहीर केलेली मदत अत्यल्प

मुंबई दि १(प्रतिनिधी)- राज्यात दुष्काळाची भयंकर स्थिती निर्माण झालेली असताना भाजपा सरकार त्याकडे गांभिर्याने पाहत नाही. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना केवळ घोषणाबाजी केली जात आहे. हे सरकार जाहिरातबाजीवर उधळपट्टी करते आणि शेतकऱ्यांना पैसे…

अजित पवार गट बारामती, सातारा, रायगड, शिरूर लोकसभा लढणार

मुंबई दि १(प्रतिनिधी)- एकीकडे लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढतच चालला आहे. पक्षात फूट पाडून अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना आव्हान दिले होते. तर आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे खासदार…

पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपा की काँग्रेसची हवा, अंदाज समोर

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत. तत्पूर्वी लोकसभेपुर्वी सेमीफायनल म्हणून ओळखली जाणारी पाच राज्यांची निवडणुक नुकतीच पार पडली. पाचही राज्यांचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे. पण…

निकष बाजूला ठेवा, शेतक-यांचे जितके नुकसान झाले आहे तेवढी मदत करा

नाशिक दि ३०(प्रतिनिधी)- मागील तीन चार दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तूर, कापूस, कांदा सोयाबीन या पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदर खरीप वाया गेले, बहुतांश भागात…

शेतकरी संकटात असताना शिंदेंच्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरड्या घोषणा

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे, हे वर्ष शेतकऱ्याचे मोठे नुकसान करणारे ठरले आहे. नैसर्गिक संकटात अडकलेला शेतकरी सरकारकडे मदतीची आशा लावून बसलेला असताना भाजपा सरकार मात्र केवळ घोषणाबाजी व जाहीरातबाजी करत…
Don`t copy text!