Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
मावळ लोकसभा मतदारसंघातून आमदार सुनिल शेळके लोकसभा लढणार?
पुणे दि ३०(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यापुढील सर्व निवडणुका महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशा होण्याची शक्यता आहे.पण काही जागांवर सर्वच पक्ष दावा करत आहेत.…
मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अटक होणार?
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माजी महापाैर दळवी यांना अटक करण्यात आली आहे. पण आता शिवसेना ठाकरे गटाचे…
काँग्रेसचे नेते अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार
मुंबई दि २९ (प्रतिनिधी)- अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने केलेल्या शेती व फळबागांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश…
दूधच्या दर निश्चितीमध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप करावा
अकोले दि २९(प्रतिनिधी)- दुधाला ३४ रुपये भाव मिळावा या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या संदीप दराडे, कॉ. अजित नवले आणि सहकाऱ्यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली, उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याची ही त्यांनी…
छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा देऊन भूमिका मांडावी
म्हणाले लोकं आदराने बोलत आहेत. पण पुढे...
पंचनामे, नियम, अटी बाजूला ठेवून शेतकऱ्याला मदत जाहीर करा
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता नियम अटी, पंचनामे या…
‘राज्यात ३ डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता, पोलीस स्टेशन्सला तसा अलर्ट आलाय’
पुणे दि २८(प्रतिनिधी)- राज्यात सध्या राजकीय आणि सामाजिक स्थिती अस्वस्थतेची झाली आहे. विविध आंदोलने आणि राजकीय घडामोडींमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पण आता यावर प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे यावर जोरदार…
गडबड असल्यानेच शिंदे समितीवर सरकार मधील ज्येष्ठ मंत्र्याचा आक्षेप
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- आस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा भाजपा सरकारकडे मदतीसाठी याचना करत आहे पण या सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ आली असून मुंबईत सरकारच्या दरबारात…
ठाकरे गटाकडून लोकसभेच्या तीन उमेदवारांची घोषणा?
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत. पण त्याआधीच ठाकरे गटाने लोकसभेच्या तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत आघाडी घेतली आहे. त्यामुळे ठाकरे…