‘हिंदुत्वावर बोलल्यामुळे मला कोट्यवधींचे नुकसान झाले’
मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्ततेमुळे चर्चेतील अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अशातच तिने आता हिंदुत्वावर बोलल्यामुळे आपल्याला ३०-४० कोटींचं नुकसान झालं असे वक्तव्य केले…