Latest Marathi News
Browsing Tag

Shinde goverment

पावसाचे कारण पुढे करुन पावसाळी अधिवेशन गुंडाळू नका

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- मुंबईसह राज्याच्या काही भागात अतिवृष्टी होत आहे पण राज्यातील अर्ध्या भागात अजून पुरेसा पाऊसही झालेला नाही. सरकारने पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नये. जनतेच्या अनेक प्रश्नांवर सभागृहात चर्चा…

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात गाजलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्या अखेर होण्याची चिन्हे आहेत. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर या आमदारांच्या नियुक्त्यांचा फॉर्म्युला ठरला असून राष्ट्रवादी,…

इगतपुरी तालुक्यातील आदिवासी गरोदर महिलेच्या मृत्युस सरकारच जबाबदार

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्यात रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असतानाही रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे तर दुसरीकडे गाव-खेड्यात, आदिवासी पाड्यात रस्तेच नाहीत. रस्ता नसल्याने इगतपुरीतल्या आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू झाला,…

एमआयडीसीप्रश्नी कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिक, युवक आक्रमक

कर्जत दि २६(प्रतिनिधी)- कर्जत - जामखेड मतदारसंघातील पाटेगाव-खंडाळा येथील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आणि केवळ सरकारच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या एमआयडीसी बाबतचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी…

मुस्लीम समाजाला मागालसेपणानुसार ५ टक्के आरक्षण लागू करा

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु नंतरच्या सरकारने हे आरक्षण कायम ठेवले नाही. हे आरक्षण धर्माच्या आधारित नाही, शैक्षणिक व शासकीय…

ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस, अंमलबजावणी मात्र शून्य

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पण अजूपर्यंत सर्वे झालेले नाहीत. शेतकरी व जनतेसमोर एकीकडे आस्मानी संकट आहे तर दुसरीकडे सुलतानी संकट आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या मागे…

विधिमंडळ कामकाज समित्यांची तात्काळ स्थापना करा

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- विधिमंडळाचे कामकाज हे केवळ अधिवेशनापरुतेच चालत नसते तर ते वर्षभर चालत असते. विधिमंडळ कामकाजासाठी कमिट्या अत्यंत महत्वाच्या असतात परंतु २०१९ नंतर आतापर्यंत या कमिट्यांचे गठन करण्यात आलेले नाही आणि वर्षभराच्या आत तर…

राज्यात नवीन वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राज्यभरात वाळूची वाढती मागणी लक्षात घेऊन नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. मात्र अनेक ठिकाणी सहाशे रुपये प्रतिब्रास या सरकारच्या दरानुसार वाळू उपलब्ध होत नाही.…

पुरवणी मागण्या फोडलेले आमदार सांभाळण्यासाठीच

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्य सरकारने ज्या ४१ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्या, आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी आहे ज्यांना मंत्री करू शकत नाही त्यांना भरघोस निधीची खैरात वाटली आहे. आमदारांमध्ये आणि…

सरकारवर शेतकरी, गरिब जनतेचा विश्वासच राहिला नाही

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकऱ्यावर संकटाचे आभाळ कोसळले आहे पण राज्य सरकारची मदत काही पोहचत नाही. राज्य सरकार केवळ घोषणा करते त्याची अंमलबजावणी होत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मदत अजून मिळालेली…
Don`t copy text!