Latest Marathi News

 …. त्यावेळी तुम्ही नामर्द होता का?

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ४० आणि अपक्ष आमदारांसोबत बंड करत भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केल्यापासून शिंदे गट आणि विरोधक यांच्यात रोज चकमकी घडत आहेत.त्याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटत आहेत. पहिल्या…

‘त्या’ बोटीचे ऑस्ट्रेलियन कनेक्शन समोर

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये २ ते ३ एके-४७ आढळली आहेत. रायगडमधील हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. ही बोट ऑस्ट्रेलियामधील…

भास्कर जाधव का म्हणाले ‘नितेश राणेंना काहीतरी शिकवा’

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- भाषणात सतत अडथळे आणणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांना शिवेसना नेते भास्कर जाधव यांनी चांगलंच खडसावले आहे. मी मंत्र्याशी बोलतो, तुमच्याशी नाही, म्हणत नितेश राणे यांना गप्प बसण्याची सूचना केली. यावेळी दोघांमध्ये…

‘तुम्ही मंत्री असाल तर घरी इथं नाही’

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनामध्ये शिवसेना आणि शिंदे गटाचा रोजच आमनासामना होत आहे. आजही विधानपरिषदेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी सभापती नीलम गो-हे यांनी मंत्री…

गद्दारांना भाजपाची ताट वाटी… चलो गुवाहाटी

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)-मुंबईत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’. ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा दिल्या होत्या. या घोषणाबाजीमुळे एकनाथ शिंदे दुखावले गेल्याच्या बातम्या आल्या…

अजित पवारांच्या प्रश्नावर ‘हा’ मंत्री क्लिनबोल्ड

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस विरोधकांनी घोषणाबाजीमुळे दणाणून सोडल होता. तर विधिमंडळातही अजित पवार यांनी शिंदे सरकारची कोंडी केली. पवारांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पटलावर नसलेला प्रश्न विचारल्याने…

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन दीड महिने उलटल्यानंतर बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार पार पडला पण त्यानंतर शिंदे गटातील नाराजी उघड झाली. पण आता मंत्रिमंडळ विस्ताराची दुसरी तारीख ठरली आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत…

एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरे मुंबईचा गड जिंकणार?

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. पण या सर्व घडामोडींमध्ये जनतेत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाल्यामुळे आगामी मुंबई…

सिंचन घोटाळा पुन्हा बाहेर काढण्यामागे भाजपाची ‘ही’ रणनिती

मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- राज्यात राजकारणात मागील दोन तीन महिन्यापासून अभूतपूर्व घटना घडत आहेत. शिवसेने विरुद्ध बंड करून एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सरकार पडून आता भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे, मात्र हे प्रकरण न्यायालयात गेल्याने…

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला भाजपाकडून मारहाण

डोंबिवली दि १७ (प्रतिनिधी)- डोंबीवलीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे एका जीममध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण केली आहे. ही सर्व घटना…
Don`t copy text!