Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

शहीद कॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीबद्दल अश्लील कमेंट

शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह काही कौटुंबिक विषयांमुळे चर्चेत आहेत. सासू-सासऱ्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. शहीद कॅप्टन अंशुमन सिंह मरणोपरांत किर्ती चक्रने सन्मानित करण्यात आलं.हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर…

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला अल्टिमेटमच्या अखेरच्या दिवशी धमकीवजा हा इशारा

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी या दोन मुद्यांच्या अंमलबजावणीसाठीचा अल्टिमेटम आज संपत आहे. 13 जुलै रोजीपर्यंत सरकारने यावर निर्णय घ्यावा, त्याची अंमलबजावणी करावी यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे…

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना प्रकाश आंबेडकरांचं खुलं आव्हान ; इतकंच संविधानावर प्रेम आहे तर…

देशात लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधकांनी संविधान, घटना बदलण्याच्या मुद्याला चांगलीच हवा दिली. त्याचा फटका नरेंद्र मोदी सरकारला या निवडणुकीत बसला. 400 पारच्या नाऱ्याने त्यात भरीस भर घातली.त्यामुळे भाजपला मोठा फटका बसला. तर इंडिया आघाडीने…

विधानसभेत नाना पटोले- राम कदमांची तू-तू.. मैं-मैं.

विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता. 12 जुलै) विधानसभेत अनेक सदस्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्यातील विविध विषयांवर सभागृहाचे लक्ष वेधले.यावेळी घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी…

महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांनी घाण केली, संजय राऊतांची फडणवीसवर टीका

विधानपरिषद निवडणुकीच्या 11 जागांसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारण पूर्ण बदललेलं आहे.आज लागणार निकाल हा उद्याच्या चार…

”मराठ्यांचे मतं घेईपर्यंत पुण्यात गोड बोलायचं”; खासदार कोल्हे अन् बजरंग सोनवणेंवर…

राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा झाला असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. दुसरीकडे ओबीसी नेतेही आक्रमक झाले असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास…

तृतीयपंथीयांचा मुख्यमंत्र्यांना सवाल ; मुख्यमंत्र्यांना ‘लाडकी बहीण’ तर, आम्ही कोण?

राज्यातील लोकसभा निवडणुकांनंतर आता सर्व पक्षांनी आगामी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे.अशातच काही दिवसांपूर्वी सरकारनं उर्वरित अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकारच्या वतीनं अनेक मोठ्या…

मनोज जरांगे म्हणाले ; सरकार फक्त खोटा आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहे

सरकार फक्त खोटं आश्वासन देत वेळ मारून नेत आहे. यांचे डाव आम्ही ओळखले आहेत. त्यामुळेच मराठा समाजाचा रोष आता रस्त्यारस्त्यावर दिसत आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मंत्री गिरीश महाजन हे मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करत आहेत,…

संजय राऊतांचा अजित पवारांना टोला ; “पाप केले त्यांना सिद्धिविनायक आशीर्वाद देत नाही”

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने अजित पवार गटाच्या सर्व नेत्यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी…

विधानपरिषद निवडणूकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा मास्टर प्लॅन ?

लोकसभेनंतर आता राज्यात विधानपरिषद निवडणुका १२ जुलैला होणार आहे. मात्र विधानपरिषद निवडणुकीमध्ये ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव व्हावी यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून तयारी केली जात आहे. त्या…
Don`t copy text!