Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
विधिमंडळ कामकाज समित्यांची तात्काळ स्थापना करा
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- विधिमंडळाचे कामकाज हे केवळ अधिवेशनापरुतेच चालत नसते तर ते वर्षभर चालत असते. विधिमंडळ कामकाजासाठी कमिट्या अत्यंत महत्वाच्या असतात परंतु २०१९ नंतर आतापर्यंत या कमिट्यांचे गठन करण्यात आलेले नाही आणि वर्षभराच्या आत तर…
‘आमचं भाजपाच सरकार आहे, दादागिरी चालणार नाही’
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- मनसे आणि भाजप यांच्यात वाढत असलेली जवळीक पुन्हा एकदा वादात बदलली आहे. अजित पवार सत्तेत आल्यापासून राज ठाकरे यांनी भाजपावर टिका केली होती. पण आता भाजपाने मनसे आणि अमित ठाकरे यांना टोलफोड प्रकरणी थेट इशारा दिल्याने…
मुंबईच्या महामार्गावरील वाहतूक कोंडीवर मंत्र्याची भंबेरी
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्रिमहोदय सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत…
राज्यात नवीन वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राज्यभरात वाळूची वाढती मागणी लक्षात घेऊन नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. मात्र अनेक ठिकाणी सहाशे रुपये प्रतिब्रास या सरकारच्या दरानुसार वाळू उपलब्ध होत नाही.…
अजित पवारांच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली?
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राज्याचे राजकारण झपाट्याने कलाटण्या घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु होती. पण आता आणखी एक दावा नव्याने करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीत तणावाची स्थिती निर्माण…
मणिपूरमधील परिस्थितीस मोदी व भाजपा सरकारच जबाबदार
मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- मणिपूरमधील परिस्थितीचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटत आहेत. विधिमंडळात यावर विरोधक आक्रमक झाले होते. विधानभवन परिसरात मणिपूरमधील परिस्थितीवर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,…
एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार यांचे भर पावसात आंदोलन
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- कर्जत जामखेड मतदारसंघाच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेल्या एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आमदार रोहितदादा पवार यांचे विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मौनव्रत आंदोलन केले आहे.…
पुरवणी मागण्या फोडलेले आमदार सांभाळण्यासाठीच
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्य सरकारने ज्या ४१ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्या, आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी आहे ज्यांना मंत्री करू शकत नाही त्यांना भरघोस निधीची खैरात वाटली आहे. आमदारांमध्ये आणि…
खळबळजनक! भाजपा नेत्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू
चंद्रपूर दि २४(प्रतिनिधी)- चंद्रपूरातील एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्षाच्या पत्नीचा अज्ञाताकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. या घटनामुळे राजुरा शहरात एकच खळबळ उडाली आहे.…
सरकारवर शेतकरी, गरिब जनतेचा विश्वासच राहिला नाही
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकऱ्यावर संकटाचे आभाळ कोसळले आहे पण राज्य सरकारची मदत काही पोहचत नाही. राज्य सरकार केवळ घोषणा करते त्याची अंमलबजावणी होत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मदत अजून मिळालेली…