राज्यात तलाठ्यापासून सचिवापर्यंत बदलीसाठी कोट्यावधींचे दर पत्रक
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊन वर्ष होत आले असताना अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत, त्यात आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्रालयात…