Latest Marathi News
Browsing Tag

Shinde fadanvis goverment

कोर्टाच्या निर्णयानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतिक्षित निकाल काल जाहीर झाला. राज्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठा दिलासा मिळाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर आता दुसरीकडे मंत्रिमंडळ…

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात चर्चेत आलेले मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे आज निलंबन मागे घेण्यात आले आहे. परमबिर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे संपूर्ण राज्यात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. राज्याचे…

शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालाने शिंदे सरकार सत्तेवर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला असुन…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन भाजपाने महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडले हे आम्ही सातत्याने सांगत होतो तेच…

अपात्रतेच्या कारवाईची शक्यता असणारे ते १६ आमदार कोण?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा उद्या निकाल लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या सुनाचणीकडे असणार आहे. पण त्याचबरोबर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय देखील उद्या होणार आहे. पण शिवसेनेचे ४० आमदार…

महाराष्ट्रात लवकरच नवीन राजकीय भूकंप होणार?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी भाजपाने सत्ता अबाधित ठेवण्यासाठी रणनिती तयार ठेवली आहे.…

शिंदे-फडणवीस सरकारला मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचा विसर

मुंबई दि ३० (प्रतिनिधी)-  मराठवाडा मुक्ती संग्रामाचे यंदा ७५ वे वर्ष असून हे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करून मराठवाडा मुक्तीसंग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे व स्वातंत्र्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करणे, नव्या पिढीला…

‘मुस्काटदाबीने होणारे बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण तातडीने थांबवा’

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- रत्नागिरीतील बारसु रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक भूमीपूत्रांची, आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची पोलिसांकडून मुस्कटदाबी सुरु आहे. आंदोलकांना अटक करण्यात येत आहे. पत्रकारांना धमकावण्यात…

महाविकास आघाडीचे नेते म्हणतात ‘सरकार कोसळणार नाही’

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे 'डेथ वॉरंट' जारी झाले असून येत्या १५- २० दिवसांत हे सरकार पडेल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. पण त्यांच्या या दाव्याला महाविकास आघाडीच्या नेत्याकडुनच खंडण…

हिम्मत असेल तर खारघर घटनेची न्यायाधीशांकडून चौकशी करा

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. लोकशाही, संविधान संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे. भाजपाच्या या मनमानी कारभाराविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला…
Don`t copy text!