Latest Marathi News

‘हात कापून टाकेन, माझ्या गाडीला हात लावला तर’

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर रोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ उर्मटपणाचे असतात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एका महिलेने पोलीसांसोबत अरेरावी करत शिविगाळ केली आहे. इतकेच नाहीतर…

अनैतिक मार्गाने सत्ता मिळवण्याचे पाप भाजपला झाकता येणार नाही

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- २०१४ सालापासून देशात लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने व हुकुमशाही वृत्तीने भाजपचे सरकार काम करत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अनैतिक व असंविधानिक मार्गाने राज्याची सत्ता…

कोणत्याही गोष्टीचा निगेटिव अर्थ काढणे, चुकीचेच!

नाशिक दि २५(प्रतिनिधी)- भाजपाचे कार्यकर्ते बुथ स्तरावर चांगले काम करीत आहेत. त्यांच्या कामाची प्रसिद्धी व्हावी यासाठी प्रयत्न करायलाच हवा. अनेकदा असे होते की घटना घडलीच नाही. अपूर्ण माहितीवर बातमी येते. बातम्या देण्याचा अधिकार पत्रकारांचा…

विरोधात बातमी लागू नये म्हणून पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर न्या

अहमदनगर दि २५(प्रतिनिधी)- भाजपाने लोकशाहीसाठी महाराष्ट्रात मिशन ४५ चे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजब सल्ला दिला आहे. त्यामुळे…

महाराष्ट्रातील हे लोकप्रिय वकील करणार भाजपात प्रवेश?

जळगाव दि २४(प्रतिनिधी)- देशात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. काही ठिकाणी विद्यमान खासदारांचा पत्ता कट होऊन नवीन उमेदवारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यात…

…म्हणून नरेंद्र मोदींनी हजारो कोटी खर्चून नवीन संसद बांधली!

दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- संसदेचे विशेष अधिवेशन नुकतेच पार पडले. यावेळी विशेष अधिवेशन नवीन संसदेत पार पडले. गणेश आगममाच्या मुहूर्तावर नवीन संसदेत कामकाजाला सुरुवात करण्यात आली. पण विरोधकांनी मात्र नवीन संसद म्हणजे मोदी मल्टीफ्लेक्स असल्याची…

नागपूरात नागरिकांना मुसळधार पावसामुळे पुराचा फटका

नागपूर दि २३(प्रतिनिधी)- नागपूर शहरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कटून टाकले. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचून भाग जलमय झाले. नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या वातावरणात नागरिकांना दिलासा, मदतीसाठी जनता पार्टीचे…

पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या शाळा बंद कराल तर याद राखा

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या हालचाली मनुवादी भाजपा सरकारने सुरु केल्या आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना घरापासून जवळ शिक्षण उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य आहे परंतु २०…

शिंदे गटातील खासदार कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी सुरु करण्यात येत आहे. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटातील खासदारांना भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणुक लढवावी लागेल असा दावा करण्यात आला…

बाॅलीवूडमधील या अभिनेत्रीच्या या अभिनेत्यावर गंभीर आरोप

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये अभिनेते किंवा अभिनेत्रीतील वाद नवीन नाहीत. सध्या अभिनयापासून दुर असलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीबरोबर पत्रकार परिषद घेत राखी सावंत आणि…
Don`t copy text!