Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष निमित मराठवाड्यात विविध कार्यक्रम

मुंबई दि २ (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. हे ऐतिहासिक वर्ष साजरे करण्यासाठी महाराष्ट्र…

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या प्रयोगादरम्यान डॉ. अमोल कोल्हे जखमी

पुणे - छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जिवंत करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीला घोड्यावरुन एन्ट्री घेताना दुखापत झाली असली तरी केवळ महाराष्ट्राचा स्थापना दिन असल्याने १ मे रोजीचा 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार…

यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी नामाकंन अर्जास मुदतवाढ

मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी अर्ज  करण्याची मुदत वाढवण्यात आली असून येत्या १२ मे २०२३ पर्यंत आता अर्ज सादर करता येतील. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार…

बारसु आंदोलन चिघळले! पोलीसांकडुन आंदोलकांवर लाठीचार्ज

रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आता आंदोलन तीव्र झाले आहे. पोलिसांनी या परिसरात कलम १४४ लागू केले होते. रिफायनरीच्या विरोधात खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार होता पण राऊत यांच्यासह इतर…

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची नापिकीला कंटाळून आत्महत्या

उस्मानाबाद दि २७( सतीश राठोड )- सततच्या नापिकीला कंटाळून व मुलीच्या लग्नासाठी नातेवाईकाकडून उसनवारीने घेतलेले पैसे परतफेड कसे करावेत या आर्थिक विवंचनेतून कंटाळून तुळजापूर तालुक्यातील आणदुर पुजारी तांडा येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन…

न्यायालयाच्या आदेशानंतरही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळाचे काम स्थगित

कर्जत दि २७(प्रतिनिधी)-कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच मुंबईत महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेतली आहे. सध्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे सीना नदीलगत सुरू…

अंतिम निर्णय होईपर्यंत औरंगाबाद नाव बदलू नका

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र याच निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर…

पाऊस राजकारणाचा अंदाज सांगणारी भेंडवळची प्रसिद्ध भविष्यवाणी जाहीर

बुलढाणा दि २३(प्रतिनिधी)- राज्यातील सर्व शेतकरी व नागरिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात त्या ३५० वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ घटमांडणीचे भाकीत जाहीर झाले आहे. राज्यात यंदाही अवकाळी आणि अतिवृष्टी पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर करण्यात…

मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका फेटाळल्याने शिंदे सरकारची कोंडी

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला मोठा सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत शिंदे-फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. पण सर्वोच्च न्यायालायाने ही याचिका…

खारघर दुर्घटनेतील मृत्यूप्रकरणी धक्कादायक अहवाल समोर

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात उष्माघाताच्या झटक्याने १४ जणांचा बळी गेला. या दुर्घटनेमुळे राज्य सरकारवर संतप्त टीका होत असतानाच आता या मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा पोस्ट मॉर्टम अहवाल आला आहे. या…
Don`t copy text!