Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग न्यूज
तक्रार दिल्याच्या रागातून वैदुवाडी परिसरात वाहनांची तोडफोड, हडपसर पोलिसांकडून 13 जणांना अटक
पुणे - तक्रार दिल्याच्या रागातून 13 जणांच्या टोळक्याने वैदुवाडी येथे फिर्यादी यांच्या घरावर हल्ला करून परिसरातील वाहनांची व दुकानांची तोडफोड करत दहशत पसरवली. हा प्रकार सोमवारी (दि. 18) रात्री साडे दहाच्या सुमारास हडपसर येथील वैदुवाडी येथे…
मोटारीचा धक्का लागल्याने टोळक्याकडून मोटार चालकाचा खून,शेवाळवाडी येथील घटना
हडपसर,पुणे प्रतिनिधी - मोटारीचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून मोटारचालकावर शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात मंगळवारी (12 डिसेंबर ) रात्री घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध हडपसर पाेलिसांनी गुन्हा दाखल…
ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झाले आहे. वयाच्या ८९ वर्षी बाबामहाराज सातारकर यांनी अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी ३ वाजता नेरूळच्या…
कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे होणार लातूर टाईप बॅरेजमध्ये रूपांतर
कर्जत दि ५(प्रतिनिधी)- सीना नदीवरील अत्यंत महत्त्वाचे असणारे कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे १९९८ च्या काळात पूर्ण झालेले आहेत. या बंधाऱ्यांना लोखंडी फळ्या बसवण्यात आलेल्या असून त्यांच्या दरवाजांची पद्धतही कालबाह्य झाल्यामुळे त्यातून मोठ्या…
आवश्यक मनुष्यबळाअभावी राज्यातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम
पुणे दि ५(प्रतिनिधी)- आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी आरोग्य सेवेवर होत असून आरोग्य खात्यात तातडीने सर्व रिक्त पदांची भरती करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे…
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून उपमुख्यमंत्री अजितदादांचे भरभरून काैतुक
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी राजकीय प्रश्नावर व्यक्त होत असतात. तसेच आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कारण एरवी…
‘पुढच्या वेळी १५ ऑगस्टला मीच देशाला संबोधित करणार’
दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले.यावेळी त्यांनी देशाला तीन गोष्टीविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात मला तुमच्या…
मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा खासदार होणार
दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी आडनाव प्रकरणा'त मोठा दिलासा मिळाला आहे. मानहानी प्रकरणी दोषी आढळल्याने सुरत न्यायालयाने त्यांना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.…
निर्सगाला शब्दात गुंफणारे कवी ना.धो महानोर यांचे निधन
पुणे दि ३(प्रतिनिधी)- ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी ना. धो. महानोर यांचे निधन झाले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी…