Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या अध्यक्षीय सुनावणीचे वेळापत्रक ठरले?

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात महत्वाचा मुद्दा ठरलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचे वेळापत्रक समोर आले आहे. शिवसेना अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावनीचे वेळापत्रक…

पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्षलवाद्यांचे पंतप्रधान आहेत का?

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीका करताना सर्व पातळी सोडली आहे.काँग्रेस पक्ष नक्षलवादी चालवतात हा मोदींचा आरोप बालिश आणि अत्यंत हास्यास्पद आहे तसेच पंतप्रधानपदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही. मोदींनी…

सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात?

पुणे दि २६(प्रतिनिधी)- बारामती हा पवारांचा गड समजला जातो. १९६२ पासून या ठिकाणी पवारांचे वर्चस्व आहे. त्यामुळेच पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार असे समीकरण घट्ट झाले आहे. शरद पवार, आणि आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे इथून आमदार…

एकनाथ शिंदेंसमोर अनेक अडचणी, आमच्या केसशी संबंध नाही

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षातील ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. काही दिवसांनी शिवसेना पक्ष सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटाकडेच…

बाॅलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री लढणार लोकसभा निवडणुक?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्याने प्रत्येक पक्षाने आपली तयारी सुरु केली आहे. त्यातच भाजपा भाकरी फिरवणार असून मुंबईतील भाजपाच्या काही खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी नवीन उमेदवार देण्यात येणार आहेत.…

अनैतिक मार्गाने सत्ता मिळवण्याचे पाप भाजपला झाकता येणार नाही

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- २०१४ सालापासून देशात लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने व हुकुमशाही वृत्तीने भाजपचे सरकार काम करत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अनैतिक व असंविधानिक मार्गाने राज्याची सत्ता…

कोणत्याही गोष्टीचा निगेटिव अर्थ काढणे, चुकीचेच!

नाशिक दि २५(प्रतिनिधी)- भाजपाचे कार्यकर्ते बुथ स्तरावर चांगले काम करीत आहेत. त्यांच्या कामाची प्रसिद्धी व्हावी यासाठी प्रयत्न करायलाच हवा. अनेकदा असे होते की घटना घडलीच नाही. अपूर्ण माहितीवर बातमी येते. बातम्या देण्याचा अधिकार पत्रकारांचा…

विरोधात बातमी लागू नये म्हणून पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर न्या

अहमदनगर दि २५(प्रतिनिधी)- भाजपाने लोकशाहीसाठी महाराष्ट्रात मिशन ४५ चे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजब सल्ला दिला आहे. त्यामुळे…
Don`t copy text!