Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

धनगर आरक्षावरुन राधाकृष्ण विखे-पाटीलांवर उधळला भंडारा

सोलापूर दि ७(प्रतिनिधी)- राज्यात आरक्षणावरुन रणकंदन होत आहे. मराठा समाजावर लाठीहल्ला केल्यानंतर मराठा समाज चांगलाच संतप्त झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा निर्णय घेतल्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला आहे. त्यामुळे ओबीसीमधून या…

उद्धव ठाकरे, शरद पवार यांनीच मराठा आरक्षण गमावले

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असताना, तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले, सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाकडे चालढकल केली, त्यामुळे मराठा आरक्षण…

मोदी सरकारने देशातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकला

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी आजच्या दिवशी २०२२ साली कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटर पदयात्रा काढून भारत जोडण्याचे काम केले. केंद्रातील मोदी सरकारने मागील ९ वर्षात देशात केवळ सामाजिक भेदभाव निर्माण करुन…

एैन सणासुदीत लालपरीची चाके पुन्हा थांबणार

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे सरकार पुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यातच एैन गणपती काळात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर…

मोठी बातमी! मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे सरकारची मोठी घोषणा

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले देण्याची मागणी केली होती. अखेर शिंदे सरकारने मनोज जरांगे यांच्या मागणीचा विचार करुन ज्यांच्या…

…तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. पण आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे…

राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आता आरपारचा लढा

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी भाजीपाल्यासह शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहे. शेतकऱ्याचे हे दुःख पाहून सरकारला पाझर फुटत नाही एवढे निर्दयी लोक सत्तेत बसले आहेत. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याने भाव पडले आणि…

ही नामर्दानी! केंद्र सरकार कधी कधी नामर्दासारखे वागते

पुणे दि २३(प्रतिनिधी)- देशात आणि राज्यात कांद्यावरुन चांगलेच राजकारण रंगले आहे. कांदा निर्यात शुल्कावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असमन्वत दिसून येत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढविल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवाल दिल झाला…
Don`t copy text!