Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
आमदार शहाजी बापू पाटलांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली
सांगोला दि १(प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यभरात मोठा पाठिंबा मिळत आहे. आमदार, खासदार आणि राजकीय नेत्यांना गावबंदी देखील करण्यात आली आहे. तसेच काही नेत्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा…
सरसकट मराठा आरक्षण मिळाल्यावरच उपोषण आंदोलन थांबेल
जालना दि १(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासंदर्भात ठराव झाला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी यांनी उपोषण सोडावे अशी मागणी करण्यात आली.…
मराठा आरक्षणासंदर्भात बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ‘हा’ निर्णय?
मुंबई दि १(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर या संदर्भात एक ठराव पारित करण्यात आला…
‘मराठ्यांना हक्काच आरक्षण द्या आता नाही तर कधीच नाही’
मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अनेक ठिकाणी आंदोलक हिंसक रुप घेत आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण आंदोलन सुरु केले आहे. त्यांना विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळताना दिसत…
पेटता महाराष्ट्र नको छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा
मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- राज्यातील आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरु आहे, अपुरे कर्मचारी असल्याने त्याचा सार्वजिनक आरोग्य सेवेवर काय परिणाम होतो ते ठाणे, नाशिक, नांदेड व नागपूरमध्ये मागील महिन्यात झालेल्या घटनांवरून दिसले आहे. आरोग्य विभागात…
मराठा आंदोलनाला राज्यात हिंसक वळण, ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी
मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी एसटी बसेसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या गाडीवर हल्ले, जाळपोळ, घरांवर हल्ले, तोडफोड अशा घटना घडल्या आहेत.…
आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर मराठा समाजाचा हल्लाबोल
बीड दि ३०(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा प्रश्न आता उग्र झाला आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत असतानाही, सरकार कोणतीही कार्यवाही करत नसल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आता या आक्रमकतेचा फटला राज्यकर्त्यांना बसताना दिसत आहे. त्यातच…
मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाची धग आता चांगलीच वाढली आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर त्याचबरोबर अनेक नेत्यांना जाहीर जाब विचारला जात आहे. आता तर गावागावात साखळी उपोषण केले जात आहे. दुसरीकडे…