Latest Marathi News
Browsing Tag

Mahayuti goverment

‘उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत जाऊन अमित शहांसमोर रडले’

मुंबई दि १४(प्रतिनिधी) - महायुतीत अजित पवार सामील होऊन आता चार महिन्याचा कालावधी लोटला आहे. पण अजित पवार यांना नेहमी हवा तसा मिळणारा फ्री हँड या सरकारमध्ये मिळू शकलेला नाही. त्यामुळे अजित पवार गटात अस्वस्था वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित…

महाराष्ट्राच्या राजकारणात २१ नोव्हेंबरला राजकीय भूकंप होणार?

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली. पण आता अर्थमंत्री हे पद असलेला अजित पवार गट निधी मिळत नसल्यामुळे नाराज झाला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेचे आमदार ज्या कारणामुळे…

शरद पवार गटाचा ‘हा’ नेता लवकरच महायुतीत सामील होणार?

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही रखडलेलाच आहे. जुलैमध्ये अजित पवार आणि सहकारी सत्तेत सामील झाले. पण शिंदे भाजपा नेत्याचा मंत्रीमंडळ विस्तार अजूनही रखडलेला आहे. पण आता शिंदे सरकारमधील एका…

भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफजल खानासारखी मिठी मारतो

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यात जरी महायुतीचे सरकार सत्तेत असले तरीही युतीत मतभेद होताना दिसत आहेत. त्यातच शिंदे गटाकडून अनेकदा टिका होताना पहायला मिळते. आता पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी युतीतील मोठा पक्ष भाजपावर जोरदार…

भाजपा सरकारच्या अनास्थेमुळे राज्यातील सरकारी रुग्णालये मृत्यूचे सापळे

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- ठाण्यातील कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर मधील घाटी…

‘अजित पवार सत्तेत सामील झाल्याने भाजपाला फरक पडत नाही’

सातारा दि २९(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सामील झाले आहेत. पण ते सत्तेत सामील झाल्यानंतर शिंदे एैवजी ते मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस…

बाई की पुरुष न कळणारे, दाढी मिशा नसणारे, हिजडेही आमदार होतात

जळगाव दि १८(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दोन अपक्ष आमदारांमध्ये सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. अमरावती जिल्ह्यातील आमदार बच्चू कडू आणि दुसरे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात संघर्ष वाढला आहे. राणा आणि कडू दोघेही सत्ताधारी पक्षाला समर्थन देणारे…

मनोज जरांगेंचे उपोषण सोडण्यास फडणवीस का गेले नाहीत?

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरावली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण सोडले हे चांगले झाले. मुख्यमंत्री स्वतः गेले म्हणजे…

शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे शेतकरीविरोधी ट्रिपल इंजिन सरकार

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारला घेरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव आणला होता पण सरकारने शेतकऱी प्रश्नांवर बोलू दिले नाही. बोगस बियाणामुळे शेतकऱ्याचे नुकसान…

राज्यातील शेतकरी संकटात सरकार मात्र सत्तेत मदमस्त

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- जुलैचा तिसरा आठवडा उलटूनही राज्यात अनेक भागांमध्ये पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही संकटाची घडी आहे त्यामुळे विधानसभेतील…
Don`t copy text!