‘गद्दार खोके सरकारमुळे महाराष्ट्रा मागे पनवती लागली’
बुलढाणा दि २६(प्रतिनिधी)- जेव्हापासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. उद्योगधंदे तिकडे गेले तर राज्यात बेरोजगारी वाढेल, तरुणांना बेकार ठेवायचा. छत्रपतींचा अपमान करून आदर्श मोडायचा. यांना विठोबा कर्नाटकात…