भ्रष्ट भाजपाचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे व चुकीचे आहेत, त्यापाठीमागे भाजपाचा हात आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांच्यावर…