नाशिक धर्मांतर आणि छळाच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ आक्रमक; आता एक-दोघांना ठेचलेच पाहिजे!
"महिलांवर अत्याचार करणारे हे समाजात वावरणारे 'लांडगे' आहेत. अशा नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, एक-दोघांना ठेचले पाहिजे," अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपला संताप व्यक्त केला.नाशिकमधील अशोक खरात प्रकरण आणि आयटी कंपनीतील…