Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

बेपत्ता मुलींचे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का?

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्यात मुली सुरक्षित नसल्याचं एका धक्कादायक आकडेवारीमधून समोर आलं आहे. या माहितीनुसार राज्यात दररोज सरासरी ७० मुली बेपत्ता होत आहेत. तर गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातून ५ हजार ५१० मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही…

सावधान! आपल्या घरातील मुली महिला सुरक्षित आहेत का?

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राला काळजीत टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आपल्या घरातील महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण मार्च महिन्यात मुंबईसह महाराष्ट्रातून २२०० मुली बेपत्ता झाल्याची चिंताजनक…

मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष निमित मराठवाड्यात विविध कार्यक्रम

मुंबई दि २ (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. हे ऐतिहासिक वर्ष साजरे करण्यासाठी महाराष्ट्र…

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या प्रयोगादरम्यान डॉ. अमोल कोल्हे जखमी

पुणे - छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जिवंत करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीला घोड्यावरुन एन्ट्री घेताना दुखापत झाली असली तरी केवळ महाराष्ट्राचा स्थापना दिन असल्याने १ मे रोजीचा 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार…

यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी नामाकंन अर्जास मुदतवाढ

मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी अर्ज  करण्याची मुदत वाढवण्यात आली असून येत्या १२ मे २०२३ पर्यंत आता अर्ज सादर करता येतील. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार…

बारसु आंदोलन चिघळले! पोलीसांकडुन आंदोलकांवर लाठीचार्ज

रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आता आंदोलन तीव्र झाले आहे. पोलिसांनी या परिसरात कलम १४४ लागू केले होते. रिफायनरीच्या विरोधात खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार होता पण राऊत यांच्यासह इतर…

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची नापिकीला कंटाळून आत्महत्या

उस्मानाबाद दि २७( सतीश राठोड )- सततच्या नापिकीला कंटाळून व मुलीच्या लग्नासाठी नातेवाईकाकडून उसनवारीने घेतलेले पैसे परतफेड कसे करावेत या आर्थिक विवंचनेतून कंटाळून तुळजापूर तालुक्यातील आणदुर पुजारी तांडा येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन…

न्यायालयाच्या आदेशानंतरही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळाचे काम स्थगित

कर्जत दि २७(प्रतिनिधी)-कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच मुंबईत महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेतली आहे. सध्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे सीना नदीलगत सुरू…

अंतिम निर्णय होईपर्यंत औरंगाबाद नाव बदलू नका

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र याच निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर…

पाऊस राजकारणाचा अंदाज सांगणारी भेंडवळची प्रसिद्ध भविष्यवाणी जाहीर

बुलढाणा दि २३(प्रतिनिधी)- राज्यातील सर्व शेतकरी व नागरिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात त्या ३५० वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ घटमांडणीचे भाकीत जाहीर झाले आहे. राज्यात यंदाही अवकाळी आणि अतिवृष्टी पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर करण्यात…
Don`t copy text!