Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

….म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- अखेर सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल आला आहे. यात न्यायालयानं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर ते सरकार परत आणलं असतं असं महत्वपूर्ण निरीक्षणही नोंदवलं. पण आता उद्धव…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन भाजपाने महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडले हे आम्ही सातत्याने सांगत होतो तेच…

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांना ईडीने नोटिस बजावली आहे. आयएल ॲंन्ड एफसी कंपनीप्रकरणात जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. सोमवारी…

कर्नाटकमध्ये काँग्रेसचीच सत्ता, एक्झिट पोलचे अंदाज समोर

बेंगलोर दि १०(प्रतिनिधी)- कर्नाटकमध्ये विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता १३ मे रोजी निकाल लागणार आहेत. मतदान संपल्यानंतर कर्नाटकमध्ये कोण सरकार स्थापन करणार? याचे एक्झिट पोल समोर आले असून यात जवळपास सर्वच पोलमध्ये…

अपात्रतेच्या कारवाईची शक्यता असणारे ते १६ आमदार कोण?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा उद्या निकाल लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या सुनाचणीकडे असणार आहे. पण त्याचबरोबर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय देखील उद्या होणार आहे. पण शिवसेनेचे ४० आमदार…

गुलाल कुणाचा शिंदे कि ठाकरे उद्या फैसला

दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता न्यायालय या प्रकरणावर नेमकं काय निर्णय देणार याकडे राज्यसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता…

दंगल घडवण्याच्या प्लॅनसाठी मातोश्रीत बैठक झाली होती

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. १९९३ मध्ये दंगली जशा घडल्या तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. उद्धव ठाकरेंनी त्या बैठकीमध्ये संबंधित पदाधिकाऱ्यांना चर्नीरोड…

महाराष्ट्रात लवकरच नवीन राजकीय भूकंप होणार?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी भाजपाने सत्ता अबाधित ठेवण्यासाठी रणनिती तयार ठेवली आहे.…

…तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पण आता निकालाआधीच घटनातज्ञ कायद्याचा किस पाडताना दिसत आहेत. राज्यातील सत्ता…

‘माझ्याकडे प्रकरण येऊ द्या, १६ आमदार अपात्रच करेन’

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकाल ११ किंवा १२ मे रोजी निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा निकाल येण्या आधीच राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठे विधान केले आहे. माझ्याकडे त्या आमदारांचे…
Don`t copy text!