Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगरनंतर आता ‘बुलढाणा’चे नाव बदलणार?;भाजप आमदार श्वेता महाले…

महाराष्ट्रात औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर', उस्मानाबादचे 'धाराशिव' आणि अहमदनगरचे 'अहिल्यानगर' असे नामकरण झाल्यानंतर आता विदर्भातील आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची जोरदार मागणी समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून 'राजमाता जिजाऊनगर'…

“माझा लढा मराठ्यांच्या लेकी-बाळींसाठी, फडणवीस मूळावर उठलेत का?”; मनोज जरांगे पाटलांचा…

"मी ही झुंज कोणासाठी देतोय? सर्व पक्षांतील मराठ्यांच्या लेकी-बाळींचे वाटोळे करायला निघाले आहेत. सख्ख्या आणि चुलत भावांचे जात प्रमाणपत्र थेट रद्द केले जात आहे. फडणवीस साहेब, बावनकुळेंच्या माध्यमातून तुम्ही मराठ्यांच्या मूळावर का उठला आहात?"…

“ही वादळापूर्वीची शांतता, सरकार बदलण्याची वेळ आलीय!”; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी अन्…

"देशात सध्या मतलबी वारे वाहत आहेत. विरोधातून सत्ताधाऱ्यांकडे लोक जातात, त्यांना वाटतं विरोधक थंड होतील; पण तसं होणार नाही. देशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून ही वादळापूर्वीची शांतता आहे," अशा आक्रमक शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

‘प्रदेशाध्यक्ष बदला, अजितदादांचीही तीच इच्छा होती!’; रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर गंभीर…

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) अंतर्गत कलह आता उघड्यावर आला आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून वादाची ठिणगी पडली असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे…

‘SC-ST आरक्षणात क्रिमी लेयर लागू होणार नाही!’; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात ठाम…

अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्या आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली आहे. SC आणि ST प्रवर्गातील आरक्षणाला 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, असे ठाम प्रतिज्ञापत्र केंद्र…

“आरोप करायला अक्कल लागत नाही…”; भाजप नेत्याचा मनोज जरांगेंवर घणाघात

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले…

“पंकजा मुंडे रिटायर झाल्या तर हा धुमाकूळ घालेल!”; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर थेट आणि…

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमादरम्यान "राजकारणातून रिटायर व्हावं असं वाटतं" असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. याच मुद्द्यावर मराठा आंदोलक…

“…तर समृद्धी महामार्गासारखा माझ्या राजकारणातही ‘एक्झिट’ असेल!”; पंकजा मुंडेंच्या…

बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित कवी संमेलनाच्या समारोप सोहळ्यात भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका खळबळजनक वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. "जर राजकारण माझ्या विचारांशी समरस नाही असे वाटले, तर…

महाराष्ट्रात ‘धर्मांतर विरोधी कायदा’ लागू!; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी

महाराष्ट्रातील बेकायदेशीर आणि सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने आणलेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026’ आता राज्यात…

“मनोज जरांगेंवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही!”; विखे-पाटलांचे मोठे विधान

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारला २८ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून, २९ ऑगस्टपासून पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष…
Don`t copy text!