Latest Marathi News

रुग्णालयांमधील मृत्यूंसंदर्भात वैद्यकीय मंत्री व आरोग्य मंत्र्यांना बडतर्फ करा

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- आरोग्यासह विविध समस्या हाताळणीत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. राज्य सरकारचा प्रत्येक बाबतीतला नाकर्तेपणा समोर येत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात राज्यपाल रमेश बैस…

राष्ट्रवादी कोणाची? आयोगासमोर अजित पवार गटाचा मोठा दावा?

दिल्ली दि ६(प्रतिनिधी)- शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कोणाची? हा वाद निवडणुक आयोगात पोहोचला आहे. आज पहिल्यांदा राष्ट्रवादी फुटीची सुनावणी निवडणुक आयोगासमोर करण्यात आली. निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षाचे चिन्ह यावर शरद पवार…

राहुल गांधींना घाबरून भाजपाची रावणप्रवृत्ती बदनामी करण्यावर उतरली

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- हिंदु-मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करुन तसेच जाती-जातीमध्ये द्वेष पसरवून सत्तेच्या जोरावर भाजपा देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र संविधान, लोकशाही व देशातील एकता व अखंडता कायम रहावी यासाठी संघर्ष करत आहेत.…

भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफजल खानासारखी मिठी मारतो

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यात जरी महायुतीचे सरकार सत्तेत असले तरीही युतीत मतभेद होताना दिसत आहेत. त्यातच शिंदे गटाकडून अनेकदा टिका होताना पहायला मिळते. आता पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी युतीतील मोठा पक्ष भाजपावर जोरदार…

भयंकर! पुण्यात भरदिवसा तरूणावर हत्याराने हल्ला करत खून

पुणे दि ५(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसापुर्वीच पुण्यात एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्या घटनेला आठवडा होत नाही तोच आणखी एका व्यक्तीचा खून झाला आहे. टोळीवादातून हा खून झाला असल्याचे सांगितले…

शरद पवारांची ती विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच!

सांगली दि ५(प्रतिनिधी)- शरद पवार हे सध्या सरकारच्या विरोधात आहेत व त्यांना एखादा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काही विधाने करावी लागत आहेत. त्यांना आपला गट जिवंत ठेवण्यासाठी व आपले लोक बांधून ठेवायचे आहेत, असा चिमटा भारतीय जनता पार्टीचे…

शासकीय रुग्णालयात दगावलेल्यांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत द्या

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राज्यातील शासकीय रुग्णालयात जवळपास १०० लोकांचे नाहक मृत्यू झाले आहेत, त्यात नवजात बालकांचाही समावेश आहे. सरकारी अनास्था व वैद्यकीय असुविधांमुळे हे मृत्यू झाले असून सरकार त्याबाबत गंभीर दिसत नाही. नांदेड, छत्रपती…

कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे होणार लातूर टाईप बॅरेजमध्ये रूपांतर

कर्जत दि ५(प्रतिनिधी)- सीना नदीवरील अत्यंत महत्त्वाचे असणारे कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे १९९८ च्या काळात पूर्ण झालेले आहेत. या बंधाऱ्यांना लोखंडी फळ्या बसवण्यात आलेल्या असून त्यांच्या दरवाजांची पद्धतही कालबाह्य झाल्यामुळे त्यातून मोठ्या…

आवश्यक मनुष्यबळाअभावी राज्यातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम

पुणे दि ५(प्रतिनिधी)- आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी आरोग्य सेवेवर होत असून आरोग्य खात्यात तातडीने सर्व रिक्त पदांची भरती करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे…
Don`t copy text!