Latest Marathi News

पुणे ते अमृतसर थेट रेल्वेसेवा सुरू करावी

बारामती : पुणे जिल्ह्यासह बारामती लोकसभा मतदार संघातील अंजीर, द्राक्षे, डाळींब, सीताफळ आदी फळे आणि भाजीपाल्याला अमृतसर पर्यंतच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. याचा विचार करता शेतकऱ्यांच्या सेवेसाठी पुणे ते अमृतसर दरम्यान थेट रेल्वे सुरू…

राज्याच्या ढासळलेल्या आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्याच्या आरोग्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे, सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नांदेडसह महाराष्ट्राच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव झाले. ही परिस्थिती नेमकी का उद्भवली? नेमके दोष कुठे होते? औषध…

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावे एकनाथ शिंदेंनाच राज्यात ठेवावे

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्यात सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. पण आता शिंदे गटाकडून भाजपावर बिचरी टिका करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट…

येत्या निवडणुकीत शरद पवारांची शेवटची लढाई!

कोल्हापूर दि ७(प्रतिनिधी)- हिंदूहृ्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडून उद्धव ठाकरे हे शरद पवार गटाकडे गेले होते. तर शरद पवार सत्तेत असताना त्यांनी कुटुंब आणि जनतेलाही गृहीत धरले होते. यामुळे दोन्ही नेते एकटे पडले आहेत. शरद पवार तर…

लोक मरत असताना मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा कसल्या करता?

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून देशातील सद्य राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याची भावना जनतेत आहे. काँग्रेसचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यासाठी ब्लॉक…

राज्यातील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्यातील शिंदे सरकारचा बहुचर्चीत मंत्रिमंडळ विस्तार अजूनही पार पडलेला नाही. अजित पवार सत्तेत सामील झाले आणि आपल्यावर आलेल्यांना मंत्रीपद देखील मिळवून दिले. पण सरकार स्थापन होऊन दीड वर्ष होत आले असूनही दुसरा…

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात हा पक्ष जिंकणार बाजी?

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पण यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणुक लढवणार आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार…

या प्रकरणामुळॆ बाॅलीवूडमधील ही अभिनेत्री ईडीच्या रडारावर

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- महादेव बेटिंग अॅप प्रकरणी ईडीने कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि श्रद्धा कपूर तसेच टेलिव्हिजन स्टार हिना खान यांना समन्स बजावले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने याआधी अभिनेता रणबीर कपूरला समन्स बजावले…
Don`t copy text!