Latest Marathi News

एैतिहासिक! भारताचा तिरंगा चंद्रावर डाैलाने फडकला

बेंगलोर दि २३(प्रतिनिधी)- सारा देश आणि जग ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आणि महत्वाचा टप्पा पूर्ण करत भारताचे चंद्रयान आज चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले आहे. भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतर…

लिव्ह ईनमध्ये राहणाऱ्या तरुणीची प्रियकराने केली हत्या

लखनऊ दि २३(प्रतिनिधी)- भारतात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये वाद होण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. आता लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये असलेल्या जोडप्यात झालेल्या किरकोळ वादातून प्रियकारानं प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केल्याचा…

पुण्यात नगररोड क्षेत्रीय कार्यालया बाहेर “भीक मांगो” आंदोलन

पुणे दि २३(प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीकडून "भीक मांगो" आंदोलन करण्यात आले. खराडी मधील 'आपले घर' परीसरात पावसाळी स्टॉर्म वॉटर पाईपलाईन नसल्याने परिसरातील नागरिकांच्या घरात दर वर्षी पाच फूट पाणी शिरते. त्यामुळे अनेक नागरिकांना याचा त्रास सहन…

राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आता आरपारचा लढा

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी भाजीपाल्यासह शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहे. शेतकऱ्याचे हे दुःख पाहून सरकारला पाझर फुटत नाही एवढे निर्दयी लोक सत्तेत बसले आहेत. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याने भाव पडले आणि…

हडपसरमध्ये पतीनेच पत्नीला उतरवले वेश्याव्यवसायात

पुणे दि २३(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यात नात्यांना काळीमा फासणाऱ्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच सांस्कृतिक पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एका पतीनचे केवळ तीन हजार रुपयांसाठी…

ही नामर्दानी! केंद्र सरकार कधी कधी नामर्दासारखे वागते

पुणे दि २३(प्रतिनिधी)- देशात आणि राज्यात कांद्यावरुन चांगलेच राजकारण रंगले आहे. कांदा निर्यात शुल्कावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असमन्वत दिसून येत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढविल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवाल दिल झाला…

भाजपा नेत्या सना खान हत्याकांडाला सेक्स्टॉर्शनचे वळण

नागपूर दि २२(प्रतिनिधी)- भाजपच्या अल्पसंख्यांक सेलच्या नेत्या सना खान यांची हत्या झाल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी सना खानचा तथाकथीत पती अमित साहूला अटक केली. त्याकडून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे…

सरकार कोण चालवतय एकनाथ शिंदे की फडणवीस?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- केंद्र सरकारने अचानक कांद्याचे निर्यात शुल्क ४० टक्के केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत बाजार बंद पाडले. शेतकऱ्यांचा संताप पाहून राज्यातील तिघाडी सरकारने धावाधाव करत नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर…
Don`t copy text!