Latest Marathi News

मुस्लीम समाजाला मागालसेपणानुसार ५ टक्के आरक्षण लागू करा

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु नंतरच्या सरकारने हे आरक्षण कायम ठेवले नाही. हे आरक्षण धर्माच्या आधारित नाही, शैक्षणिक व शासकीय…

या राज्याचे मुख्यमंत्री ठरले सर्वाधिक काळ पद भूषवणारे दुसरे मुख्यमंत्री

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- आजचे राजकारण अधिक गतीमान आणि अस्थिर बनले आहे. आजचे सरकार उद्या असेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण या गदारोळात ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी एक अनोखा विक्रम केला आहे. पटनायक यांनी २३ जुलै रोजी २३…

भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने प्रियकरासोबत केले लग्न?

दिल्ली दि २५(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतीय तरुण सचिन मीना यांची प्रेमकहाणी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ही घटना ताजी असतानाच आता राजस्थानातील भिवाडी येथील एक विवाहित महिला आपल्या प्रियकराला…

ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस, अंमलबजावणी मात्र शून्य

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पण अजूपर्यंत सर्वे झालेले नाहीत. शेतकरी व जनतेसमोर एकीकडे आस्मानी संकट आहे तर दुसरीकडे सुलतानी संकट आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या मागे…

एअर होस्टेसची आमदारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या?

दिल्ली दि २५(प्रतिनिधी)- संपूर्ण देशात गाजलेल्या गितिका शर्मा हत्याकांड प्रकरणी तब्ब्ल ११ वर्षानंतर हरयाणाचे माजी गृमंत्री आणि विद्यमान आमदार गोपाल कांडा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एअर होस्टेस गितीका आत्महत्या प्रकरणी दिल्लीतील…

विधिमंडळ कामकाज समित्यांची तात्काळ स्थापना करा

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- विधिमंडळाचे कामकाज हे केवळ अधिवेशनापरुतेच चालत नसते तर ते वर्षभर चालत असते. विधिमंडळ कामकाजासाठी कमिट्या अत्यंत महत्वाच्या असतात परंतु २०१९ नंतर आतापर्यंत या कमिट्यांचे गठन करण्यात आलेले नाही आणि वर्षभराच्या आत तर…

‘आमचं भाजपाच सरकार आहे, दादागिरी चालणार नाही’

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- मनसे आणि भाजप यांच्यात वाढत असलेली जवळीक पुन्हा एकदा वादात बदलली आहे. अजित पवार सत्तेत आल्यापासून राज ठाकरे यांनी भाजपावर टिका केली होती. पण आता भाजपाने मनसे आणि अमित ठाकरे यांना टोलफोड प्रकरणी थेट इशारा दिल्याने…

मुंबईच्या महामार्गावरील वाहतूक कोंडीवर मंत्र्याची भंबेरी

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्रिमहोदय सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत…

इर्शादवाडीतील ग्रामस्थांना स्वराज्य संघटनेचा एक हात मदतीचा

रायगड दि २५(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी दरोडा कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. १९ जुलैच्या रात्री इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. यामध्ये अनेकजणांचा बळी गेला होता. पण आता…

राज्यात नवीन वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राज्यभरात वाळूची वाढती मागणी लक्षात घेऊन नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. मात्र अनेक ठिकाणी सहाशे रुपये प्रतिब्रास या सरकारच्या दरानुसार वाळू उपलब्ध होत नाही.…
Don`t copy text!