Latest Marathi News

भिवंडीमध्ये तीन मजली इमारत अचानक कोसळली

भिवंडी दि २९(प्रतिनिधी)- भिवंडीच्या (वळपाडा) परिसरात तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. तीन मजली इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या रवाना…

‘प्रॉब्लम शेयर करने से सब सही नहीं होता’

लखनऊ दि २९(प्रतिनिधी)- उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथील लोकप्रिय फॅशन डिझायनर मुस्कान नारंगने आत्महत्या करत स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. वयाच्या २५ व्या वर्षी आत्महत्या करत तिने आपलं आयुष्य संपवलं आहे. तत्पूर्वी तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला…

‘तुला सारख्या मुलीच होतात, तुला मुलगा होत नाही’

पुणे दि २८(प्रतिनिधी)- सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून दौंड तालुक्यातील खोर परिसरात असणाऱ्या मुकदम वाडी येथील एका विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.…

बारसू रिफायनरीवरून ठाकरे-पवारांमध्ये मतभेद?

रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- स्थानिकांची जी भूमिका तीच आमची भूमिका, असा पवित्र घेऊन ठाकरे गटाने बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध व्यक्त केला आहे. स्थानिक जनतेला विश्वासात घ्या, या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सल्ल्याबाबत…

थरारक! चिडलेल्या वाघाचा थेट पर्यटकांवर हल्ला

नागपूर दि २८(प्रतिनिधी)- जंगल सफारी करताना अनेकजण प्राण्यांचे फोटो कॅमे-यात टिपण्याचा प्रयत्न करत असतात. पण काहीजण मात्र अनेकवेळा नको ते धाडस करतात, त्यामुळे मोठ्या अडचणीचे प्रसंग घडतात. असाच काहीसा प्रसंग एका पर्यटकांसमोर घडला आहे. याचा…

महिलांवर अत्याचार करत बारसू भागात शिंदे-फडणवीसांचे ‘रावणराज’

मुंबई दि २८ (प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू भागात रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापले असताना शिंदे-फडणवीस सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. बारसूचा प्रश्न पोलीस बळावर हाताळला जात असून परिस्थिती चिघळलेली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस…

एकनाथ शिंदेनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सर्व्हेत धक्कादायक निकाल

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील राजकारण सध्या नाट्यमय वळवाणर असून राज्यात राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद गेल्यास राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अजित पवारांचे नाव चर्चेत आले आहे पण एका…

बारसु आंदोलन चिघळले! पोलीसांकडुन आंदोलकांवर लाठीचार्ज

रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आता आंदोलन तीव्र झाले आहे. पोलिसांनी या परिसरात कलम १४४ लागू केले होते. रिफायनरीच्या विरोधात खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार होता पण राऊत यांच्यासह इतर…

‘या’ अभिनेत्रीच्या आत्महत्याप्रकरणी सीबीआय न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेत्री जिया खान ३ जून २०१३ रोजी मुंबईतील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तब्बल १० वर्षांनंतर निकाल दिला आहे. या प्रकरणी सुरज पांचोलीची…
Don`t copy text!