Latest Marathi News

गर्दीचा फायदा घेत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात चोरी

कोल्हापूर दि २८(प्रतिनिधी) - नवरात्र उत्सव सुरु होताच मंदिरामध्ये गर्दी होऊ लागली आहे. पण यामुळे चोरट्यांचे सुद्धा चांगलेच फावत आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनाच्या रांगेत असलेल्या एका महिलेचे ७० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र एका…

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाणार?

दिल्ली दि २८(प्रतिनिधी) - शिवसेना पक्ष कोणाचा याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. पण आमदार अपात्रतेच्या मुद्यावर मात्र न्यायालयात निर्णय होणार आहे मात्र इथेही उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का बसला आहे. कारण आमदार…

रश्मिका मंदानाकडे चाहत्याने केली विचित्र मागणी

मुंबई दि २८(प्रतिनिधी) - अभिनेत्री रश्मिका मंदाना आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. म्हणून तिला नॅशनल क्रश म्हटले जाते. त्यामुळे तिचे फॅन फॉलोइंगही मोठा आहे. त्यामुळे रश्मिका ज्या ज्या कार्यक्रमांना हजेरी लावेल तिथेही तिला…

‘संतोष बांगर तुझा बाप आहे’ म्हणत बांगर समर्थकाची शिवसेनेच्या अयोध्या पाैळला धमकी

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- युवासेनेच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ यांना आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांकडून धमकी आणि शिवीगाळ करण्यात आली आहे.या घटनेनंतर उद्धव ठाकरेनी फोन करत पाैळला धीर दिला आहे. पक्षसंघटना मजबूत करण्याबरोबरच ठाकरे…

….म्हणून मुस्लीम पतीने केली हिंदू पत्नीची हत्या

मुंबई दि २८(प्रतिनिधी) - बुरखा घालण्यास मनाई करणाऱ्या हिंदू पत्नीची भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील पूर्व उपनगरात घडली आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी पती विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या…

संतापलेल्या बच्चू कडूंनी कार्यकर्त्याच्याच कानशिलात लगावली

अमरावती दि २८(प्रतिनिधी)- सरळमार्गी आंदोलन न करता अनोख्या मार्गाने आंदोलन करत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारा नेता म्हणून परिचित असलेल्या बच्चू कडू सध्या बदललेले दिसत आहेत. विकास कामांसाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे बच्चू कडू यांनी…

व्होडाफोन आयडियाचे सिम वापरत असाल तर सावधान!

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- जर तुमच्याकडे आयडिया आणि व्होडाफोनचे सिम असेल तर सावधान कारण नोव्हेंबरपासून व्होडाफोन आयडिया कंपनीच्या ग्राहकांना कनेक्टिव्हिटीबाबत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. सध्या या कंपनीकडे टॉवर कंपन्यांचे १० हजार कोटी…

भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीसह शिवसेना सहभागी होणार?

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला आगमन होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून पदयात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी…

ठाकरेंनतर शिंदे सरकारलाही सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका

मुंबई दि २८(प्रतिनिधी) - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टातून मोठा धक्का बसला आहे. कारण राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या रिक्त पदांवर नियुक्ती करण्याबाबत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही पावले उचलण्यात येऊ नये, असा आदेश सुप्रीम…

या कारणांमुळे दुस-या पत्नीने केला पतीचा खून

नाशिक दि २७(प्रतिनिधी)- नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पतीच्या जाचाला कंटाळून सोबत राहणे असह्य झाल्याने पतीचा खून करुन पत्नी फरार झाली होती.पण अखेर त्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. नंदाबाई दिलीप कदम असे अटक केलेल्या…
Don`t copy text!