Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? शरद पवारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन
मराठा आरक्षणावर शरद पवार आणि महाविकास आघाडीकडे कोणता मार्ग आहे तो त्यांनी जाहीर करावा असं आवाहन राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने केलं आहे.मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याचा मार्ग असेल तर शरद पवारांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी…
मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगेंना प्रकाश आंबेडकरांचा मोठा सल्ला
सरकारला दिलेली महिन्याभराची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे यांनी पुढील दिशा स्पष्ट केली आहे. २० जुलैपासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात करणार असून, हे उपोषण अधिक कठोर असेल, असे स्पष्ट करत मराठा आणि ओबीसी समाजातील तणावास छगन भुजबळ कारणीभूत…
निलेश लंके शरद पवारांसोबत का गेले? मोठा गौप्यस्फोट – अजित पवार
काल मुंबईत झालेल्या पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंकेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच लोकसभेला एकट्या भाजपाच्या सर्व्हेवर जागावाटप झाले आता तिन्ही पक्ष सर्व्हे करणार असल्याचे अजित पवारांनी…
अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं ; राज्यातील पुढचा मुख्यमंत्री कोण ?
आगामी विधानसभा निवडणूक राज्यातील महाविकास आघाडीसह महायुतीसाठी महत्त्वाची आहे. कारण मागील पाच वर्षात राज्यात तीन सरकारं स्थापन झाली. त्यात महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली…
छगन भुजबळ अचानक शरद पवारांच्या भेटीसाठी पोहचले सिल्व्हर ओकवर
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बैठकीच्या मुद्द्यावर भाष्य करत काल 14 जुलै रोजी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते.त्यांच्या आरोपांना जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले होते. यातच आज सोमवारी छगन…
शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसला ? जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसची मते फुटल्याने जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या सारख्या कष्टकरी नेत्याच्या…
शहीद कॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीबद्दल अश्लील कमेंट
शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह काही कौटुंबिक विषयांमुळे चर्चेत आहेत. सासू-सासऱ्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. शहीद कॅप्टन अंशुमन सिंह मरणोपरांत किर्ती चक्रने सन्मानित करण्यात आलं.हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर…
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला अल्टिमेटमच्या अखेरच्या दिवशी धमकीवजा हा इशारा
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी या दोन मुद्यांच्या अंमलबजावणीसाठीचा अल्टिमेटम आज संपत आहे. 13 जुलै रोजीपर्यंत सरकारने यावर निर्णय घ्यावा, त्याची अंमलबजावणी करावी यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे…
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना प्रकाश आंबेडकरांचं खुलं आव्हान ; इतकंच संविधानावर प्रेम आहे तर…
देशात लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधकांनी संविधान, घटना बदलण्याच्या मुद्याला चांगलीच हवा दिली. त्याचा फटका नरेंद्र मोदी सरकारला या निवडणुकीत बसला. 400 पारच्या नाऱ्याने त्यात भरीस भर घातली.त्यामुळे भाजपला मोठा फटका बसला. तर इंडिया आघाडीने…
विधानसभेत नाना पटोले- राम कदमांची तू-तू.. मैं-मैं.
विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता. 12 जुलै) विधानसभेत अनेक सदस्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्यातील विविध विषयांवर सभागृहाचे लक्ष वेधले.यावेळी घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी…