Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

अमितभाई, देशातील पहिले एम्स नेहरुंनी १९५३ साली सुरु केले

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे नेते खोटे बोलण्यात पटाईत आहे. भाजपाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी व अमित शहा धादांत खोटे बोलतात व तोंडावर आपटतात. छत्तिसगडमधील एका सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशात मोदी सरकारच्या आधी…

दुष्काळावर सरकार गंभीर नाही, कॅबिनेटमध्ये साधी चर्चाही नाही

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- राज्यात सध्या मराठा, ओबीसी, धनगर समाजाकडून आरक्षणाची जोरदार मागणी केली जात असून त्यांची मागणी रास्तच आहे. भारतीय जनता पक्षाने २०१४ पासून या समाजांना आरक्षण देण्याचे पोकळ आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे…

या फायरब्रँड खासदार या कारणामुळे वादात, मोठी खळबळ

दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी एका व्यावसायिकाकडून पैसे घेतल्याचा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. या आरोपांची खातरजमा करण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना…

तोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यमुक्त करा

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. अजित पवार यांनी सरकारी जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी आपल्यावर दबाव आणला…

शरद पवार गटाचा ‘हा’ नेता लवकरच महायुतीत सामील होणार?

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही रखडलेलाच आहे. जुलैमध्ये अजित पवार आणि सहकारी सत्तेत सामील झाले. पण शिंदे भाजपा नेत्याचा मंत्रीमंडळ विस्तार अजूनही रखडलेला आहे. पण आता शिंदे सरकारमधील एका…

नरेंद्र मोदींच्या राज्यात केवळ एकाच व्यक्तीचे पोषण जनतेचे मात्र शोषण

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- जगात भारताचा डंका वाजत असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या तथाकथित विश्वगुरू नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताचा भूक निर्देशांक आणखी ४ स्थानांनी घसरला असून १२५ देशांमध्ये भारत १११ व्या स्थानावर आला आहे. भूक आणि उपासमारीला…

‘दादा’ म्हणत होते पोलिसांची ती मोक्याची जमीन बिल्डरला द्या

पुणे दि १५(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी होत पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत. पण आता पुन्हा एकदा पालकमंत्री पदाची माळ पडल्यानंतर त्यांनी बैठकींचा धडाका उडवून दिला आहे. पण आता अजित पवार यांच्यावर एक…

एकतर माझी अंतयात्रा निघेल, नाहीतर मराठा आरक्षणाच्या विजयात्रा निघेल

जालना दि १४(प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांची आज आंतरवली सराटी गावात भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी राज्य सरकार सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा वाहण्याची शक्यता आहे. यावेळी जरांगे पाटील…
Don`t copy text!