Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
मी दलित समाजातील असल्यामुळेच मला मारहाण झाली का?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राजकीय पक्ष आणि सेलिब्रेटी यांचे जवळचे नाते राहिले आहे. अनेक राजकीय पक्षात अनेक तारे तारका आहेत. पण आता एक वेगळीच घटना समोर आली आहे. खतरों के खिलाडी आणि बिग बॉसमधील अभिनेत्री अर्चना गौतमला काँग्रेस कार्यालयाबाहेर काही…
राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज्यभरातील सुमारे २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.निवडणुकीसाठी ०५ नोव्हेंबर…
भाजपा सरकारच्या अनास्थेमुळे राज्यातील सरकारी रुग्णालये मृत्यूचे सापळे
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- ठाण्यातील कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर मधील घाटी…
भाजपाचे हे सात आमदार लढणार लोकसभेची निवडणूक?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तयारीला सुरूवात केली आहे. लोकसभानिहाय मतदारसंघात बैठका, मेळावे आणि आढावा भाजपाकडून घेण्यात येत आहे. यंदा ४५ जागा जिंकण्याचा चंगच भाजपाने निश्चित केला आहे. त्यामुळे भाजपा यंदा आमदार असलेल्या…
प्रियंका गांधी महाराष्ट्रातील या ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढवणार?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याचबरोबर विविध पक्ष्याचे प्रमुख नेते देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्राची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. मध्यंतरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…
महाराष्ट्रातही बिहारप्रमाणे ओबीसी समाजाचा डेटा तयार व्हावा
वर्धा दि २(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय, ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचे व ते वाचविण्याचे काम श्री .देवेंद्र फडणवीस यांनी केले, तर केंद्रातील मोदी सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून ओबीसींचे हित साधले आहे.…
महिला आरक्षण हा मोदी सरकारचा नवा जुमला!
मुंबई दि २(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आतापर्यंत केलेल्या सर्वच घोषणा फसव्या निघाल्या आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या योजनांचा लाभ त्यांच्या उद्योगपती मित्रांशिवाय कोणालाही मिळत नाही. मोदी सरकारने महिलांना आरक्षण देण्याची केलेली…
‘ती वाघनखे छत्रपतींची नाहीत, असतील तर सरकारने पुरावे द्यावेत’*
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी वाघनखे लंडनवरुन परत आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या १६ तारखेला महाराजांची वाघनखे मुंबईत आणली जाणार आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे…
राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह गोठवले जाणार?
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी कोणाची याचा वाद निवडणूक आयोगात पोहोचला आहे. येत्या ६ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी घेणार आहे. पण शिवसेना प्रकरणचा दाखला घेतल्यास…