Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

निकषांच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नका, दुष्काळ जाहीर करा

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यात बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला सोसाव्या लागत आहेत. अशी परिस्थिती असताना फक्त ४० ते ४२…

मोठी बातमी! राणे यांची राजकारणातून अचानक निवृत्ती

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूका जवळ आल्याने सर्व इच्छुक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पण त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणामधून…

.. तर शब्द न पाळणारे मुख्यमंत्री असा संदेश सर्वत्र जाईल

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- मराठा समाजाचे आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत आज संपणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील उद्या पुन्हा एकदा उपोषण सुरु करणार आहेत. त्याचबरोबर मराठा समाजाकडून…

फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया शरद पवार यांनीच रोवला

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया महाराष्ट्रात कुणी रचला असेल तर तो @PawarSpeaks यांनीच अनेकांची घरं फोडली, काका-पुतण्यांमध्ये पवारांनी उभा केलेला संघर्ष महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. अशा शब्दात भाजपाने शरद पवार गटाला…

आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी भाजपा सरकारला १० वर्ष का लागावी ?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ट्रिपल इंजिन सरकारची आरक्षणप्रश्नी स्पष्ट भूमिका नसल्याने हा गुंता वाढत चालला आहे. समाजा-समाजात संशय वाढत चालला आहे. राज्य…

हमीभावाचे गाजर दाखवून सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचे गाजर दाखवून केंद्र सरकारने सत्ता मिळविली. केंद्रीय मंत्रिमंडळाने १८ ऑक्टोबरला हंगाम २०२४-२५ च्या रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले. ही हमीभावाची वाढ केवळ कागदी खेळ आहे. नऊ वर्ष जनता केंद्र…

राज्य सरकारच्या जाहिरातीवर जोरदार हल्लाबोल

नांदेड दि २२(प्रतिनिधी)- मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे का? असा सवाल करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारच्या जाहिरातीवर हल्लाबोल केला…

भाजपने नौटंकी करण्यापेक्षा एकनाथ शिंदे, अजित पवारांना माफी मागायला सांगावी

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- देवेंद्र फडणवीस व भाजपा यांनीच राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले आहे. राज्यात येणारे प्रकल्प गुजरातला पळवले आणि सरकारी नोकर भरतीचा खेळखंडोबा करुन तरुणांचे आयुष्य बरबाद केले आहे. त्यामुळे ही आंदोलनाची…
Don`t copy text!