Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात हा पक्ष जिंकणार बाजी?
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पण यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणुक लढवणार आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार…
रुग्णालयांमधील मृत्यूंसंदर्भात वैद्यकीय मंत्री व आरोग्य मंत्र्यांना बडतर्फ करा
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- आरोग्यासह विविध समस्या हाताळणीत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. राज्य सरकारचा प्रत्येक बाबतीतला नाकर्तेपणा समोर येत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात राज्यपाल रमेश बैस…
राष्ट्रवादी कोणाची? आयोगासमोर अजित पवार गटाचा मोठा दावा?
दिल्ली दि ६(प्रतिनिधी)- शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कोणाची? हा वाद निवडणुक आयोगात पोहोचला आहे. आज पहिल्यांदा राष्ट्रवादी फुटीची सुनावणी निवडणुक आयोगासमोर करण्यात आली. निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षाचे चिन्ह यावर शरद पवार…
राहुल गांधींना घाबरून भाजपाची रावणप्रवृत्ती बदनामी करण्यावर उतरली
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- हिंदु-मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करुन तसेच जाती-जातीमध्ये द्वेष पसरवून सत्तेच्या जोरावर भाजपा देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र संविधान, लोकशाही व देशातील एकता व अखंडता कायम रहावी यासाठी संघर्ष करत आहेत.…
भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफजल खानासारखी मिठी मारतो
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यात जरी महायुतीचे सरकार सत्तेत असले तरीही युतीत मतभेद होताना दिसत आहेत. त्यातच शिंदे गटाकडून अनेकदा टिका होताना पहायला मिळते. आता पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी युतीतील मोठा पक्ष भाजपावर जोरदार…
शरद पवारांची ती विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच!
सांगली दि ५(प्रतिनिधी)- शरद पवार हे सध्या सरकारच्या विरोधात आहेत व त्यांना एखादा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काही विधाने करावी लागत आहेत. त्यांना आपला गट जिवंत ठेवण्यासाठी व आपले लोक बांधून ठेवायचे आहेत, असा चिमटा भारतीय जनता पार्टीचे…
शासकीय रुग्णालयात दगावलेल्यांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत द्या
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राज्यातील शासकीय रुग्णालयात जवळपास १०० लोकांचे नाहक मृत्यू झाले आहेत, त्यात नवजात बालकांचाही समावेश आहे. सरकारी अनास्था व वैद्यकीय असुविधांमुळे हे मृत्यू झाले असून सरकार त्याबाबत गंभीर दिसत नाही. नांदेड, छत्रपती…
अजित पवार गटाची सलग दुसऱ्यांदा शिंदे गटावर दादागिरी
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून शिंदे गटाची चांगलीच कोंडी होत आहे. सुरूवातीला मंत्रिमंडळात महत्वाची खाती त्यांनी मिळवली. विशेष म्हणजे शिंदे गटाचा विरोध असूनही त्यांनी अर्थमंत्री पद मिळवले. आणि आज नाराजीअस्त्राचा…
स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी राज्यपालांनी सोडवाव्यात
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राज्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे ३२ लाख विद्यार्थी आहेत. राज्य सरकारच्या विविध विभागातील नोकर भरतीसह एमपीएससीकडून केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रिया वादग्रस्त व विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या ठरत आहेत. राज्य…
मोठी बातमी!उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर असल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना…