Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
नरेंद्र मोदींच्या राज्यात केवळ एकाच व्यक्तीचे पोषण जनतेचे मात्र शोषण
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- जगात भारताचा डंका वाजत असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या तथाकथित विश्वगुरू नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताचा भूक निर्देशांक आणखी ४ स्थानांनी घसरला असून १२५ देशांमध्ये भारत १११ व्या स्थानावर आला आहे. भूक आणि उपासमारीला…
‘दादा’ म्हणत होते पोलिसांची ती मोक्याची जमीन बिल्डरला द्या
पुणे दि १५(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी होत पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत. पण आता पुन्हा एकदा पालकमंत्री पदाची माळ पडल्यानंतर त्यांनी बैठकींचा धडाका उडवून दिला आहे. पण आता अजित पवार यांच्यावर एक…
एकतर माझी अंतयात्रा निघेल, नाहीतर मराठा आरक्षणाच्या विजयात्रा निघेल
जालना दि १४(प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांची आज आंतरवली सराटी गावात भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी राज्य सरकार सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा वाहण्याची शक्यता आहे. यावेळी जरांगे पाटील…
पार्थ पवार यांचा लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ ठरला?
पुणे दि १४(प्रतिनिधी)- राजकारणात सध्या अनेक फेरबदल घडत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे कोण कोठून लढणार याची चाचपणी सुरु आहे. तर सध्या भाजपाने बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पण बारामती आणि…
सरकारने निर्णय कॅबिनेटमध्ये घ्यायचे असतात कोणाच्या घरी नाही
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- राज्यातील टोल प्रश्नावर मनसेने आंदोलन करताच सरकार राज ठाकरेंच्या घरी जाते हे घटनाबाह्य आहे. शिंदे - फडणवीस - पवार सरकारने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राज ठाकरे यांच्या घरी सरकार जाते म्हणजे हे समांतर सरकार…
वेळकाढूपणा करु नका, आमदार अपात्रेवर लवकर निर्णय घ्या
दिल्ली दि १३(प्रतिनिधी)- शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा गेली सव्वा वर्ष झाले तरी अजूनही अनिर्णित आहे. अपात्रतेबाबतचा निर्णय सातत्याने लांबणीवर पडत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर…
देवेंद्र फडणवीसांचा विजयरथ कुणीही रोखू शकणार नाही
पुणे दि १२(प्रतिनिधी)- शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पाठित खंजीर खुपसण्याचे काम केले.. असे अनेक प्रयत्न त्यांनी वेळोवेळी केले. तरीही देवेंद्र फडणवीस यांचा विजयरथ कुणीही थांबवू शकणार नाही, असा दावा भारतीय जनता पार्टीचे…
पोलिसांची कंत्राटी भरती करून तरुणांच्या भविष्याचा खेळखंडोबा करु नका
नागपूर दि १२(प्रतिनिधी)- राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारने तरुणांच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नावर पाणी फेरले असून कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती सुरु करुन आरक्षणवरही घाव घातला आहे. सरकारचा हा निर्णय अत्यंत घातक व सुरक्षेच्यादृष्टीने गंभीर…
महाराष्ट्रातून १०० टक्के पंतप्रधान मोदींनाच समर्थन!
चिंचवड दि ११(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच हवे आहेत. मात्र त्यांना हरविण्यासाठी २८ पक्ष एकत्र आले असले, तरी देखील १०० टक्के पसंती मोदी यांनाच मिळणार, बारामतीही आम्हीच जिंकू, असा ठाम विश्वास…