Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

खळबळजनक! भाजपा नेत्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू

चंद्रपूर दि २४(प्रतिनिधी)- चंद्रपूरातील एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्षाच्या पत्नीचा अज्ञाताकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. या घटनामुळे राजुरा शहरात एकच खळबळ उडाली आहे.…

सरकारवर शेतकरी, गरिब जनतेचा विश्वासच राहिला नाही

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकऱ्यावर संकटाचे आभाळ कोसळले आहे पण राज्य सरकारची मदत काही पोहचत नाही. राज्य सरकार केवळ घोषणा करते त्याची अंमलबजावणी होत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मदत अजून मिळालेली…

माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला खुपतात पतीच्या ‘या’ गोष्टी

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्या आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे आणि गाण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्या पुन्हा एकदा…

समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मनसेचे खळखट्याक

नाशिक दि २३(प्रतिनिधी)- राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि टोलनाका यांच्यात असलेला ३६ चा आकडा संपुर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. मनसेने टोलनाक्यांच्या विरोधात केलेली आंदोलने चांगलीच गाजली होती. पण आता मनसेने आपला मोर्चा नव्यानेच…

कृषी मंत्र्यांच्या नावाने वसुली करणाऱ्यांवर काय कारवाई केली?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- राज्यातील भाजपाप्रणित ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. सरकार कर्ज वाटप व बियाणांसंदर्भात चुकीची माहिती देत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने निर्देश जारी केल्याने अनेक सहकारी बँकांनी कर्ज…

‘एक दिवस बळीराजासाठी’ व बाकीचे दिवस आमदार फोडण्यासाठी!

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशन सुरु असून सत्ताधारी पक्षाचे मंत्रीच सभागृहात उपस्थित नसतात हे चित्र दिसत आहे. सभागृहाच्या कामकाजाच्या सुरुवातीचा तास प्रश्नोत्तराचा राहील हे सर्वानुमते ठरविले होते. सभागृहाचे सदस्य अत्यंत महत्त्वाच्या…

डोंगराळ भागात दरडी कोसळू नये यासाठी संरक्षक जाळी बसवून उपाययोजना कराव्यात

पुणे दि २२(प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदार संघातील भोर, वेल्हे, मुळशी व पुरंदर तालुक्यातील काही भाग तालुके डोंगराळ असून अतिवृष्टीचे आहे. या भागातील धोकादायक दरडी तसेच रस्त्यालगतच्या कड्यांना तातडीने संरक्षक जाळी बसविण्यात याव्यात. कोणतीही…

दुसऱ्याचे वस्त्रहरण करनाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- भाजपाने मागील ९ वर्षात महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप केले आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा जो आक्षेपार्ह व्हिडिओ एका खाजगी वृत्तवाहिनीने दाखवलेला आहे, तो बघितल्यानंतरच या विषयावर जास्त बोलणे…

अजित पवारच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार घडामोडी घडत आहेत. अजित पवार सत्तेत आल्यापासून शिंदे गटात निर्माण झालेली अस्वस्थता अजूनही कायम आहे. दोन दिवसापूंर्वी अजित पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांबरोबर अर्धा तास चर्चा…

केंद्र सरकार नफेखोरी करतेय, तुम्ही कबूल करायला घाबरता का?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमती कमी झालेल्या असतानाही केंद्र सरकारकडून खतांच्या बाबतीमध्ये नफेखोरी सुरू आहे, शेतकऱ्याला मदत करायची सोडून हा कसला प्रकार सुरू आहे आणि कृषिमंत्री केंद्र सरकारची ही नफेखोरी कबूल…
Don`t copy text!